Tuesday, March 12, 2013


Quelconsommateuretesvous.com
Quelconsommateuretesvous.com
Quelconsommateuretesvous.com GAGNEZ UN REPAS PRÉPARÉ PAR UN CHEF à votre domicile et plein d'autres cadeaux
JE PARTICIPE
A GAGNER aussi 10 Smartbox et 10 cours de cuisine




एक हृदयस्पर्शी प्रेमकथा:-

एक मुलगा तिच्या GF
च्या रोजच्या SMS
( I LOVE YOU ,I MISS YOU ) ने
त्रासला होता .
एके दिवशी तो एक SMS
RECIVE करतो पण न वाचताच झोपतो......

दुसर्या दिवशी त्या मुलीच्या आईचा त्याला फोन
येतो ...♥♥♥
कि काल रात्री तिची मुलगी कार
अपघातात मरण पावली ....
तो गोंधळतो आणि
तो मुलगा फोन मधील SMS
वाचतो....."DEAR PLEASE
तुझ्या घरासमोर ये ,माझा अपघात
झाला आहे........ ♥♥♥

आणि मला तुला शेवटचा पहायचा आहे ....PLEASE ..."
पण तो कमनशिबी मुलगा
तिच्या प्रेमाला कायमचा मुकतो.............♥♥♥

यावरून मला तुम्हाला एवढाच
सांगावेसे
वाटते कि
आपल्या जवळच्या ,
आपल्यावर प्रेम
करणाऱ्या व्यक्तीला कधीही IGNORE करू नका.....
कारण ती व्यक्ती आपल्यावर
मनापासून
प्रेम करत
असते.........♥♥♥


Photo: एक विलक्षण प्रेमकथा..
.
अदिती आणि निरव हे गेली दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये आहेत.दिवसभर work मध्ये असणारा निरव दररोज संध्याकाळी 9 वाजता तिला फोन करायचा. बोलताना त्याचं सुरवातीचं एक वाक्य कायमचं ठरलेलं असायचं.ते म्हणजे hey dear i lov u.हे वाक्य ऐकल्याशिवाय अदितीला कधी झोपच यायची नाही.एक दिवसही तिचा असा गेलेला नसतो की तिचं त्याच्याशी फोनवर बोलणं झालं नाही.एक दिवस सत्याचा सामना करायचं ठरवुन नीरव तिला घरी घेऊन गेला आणि त्यांच्या रिलेशनशिपविषयी सगळं सांगितलं.त्याच्या आई वडीलांनी मोठ्या मनाने त्यांच्या नात्याला परवानगी दिली.त्यांच्या लग्नाला परवानगी दिली.आणि त्यांना सल्ला दिला की एकदा आपल्या कुलदेवतेला जाऊन या.त्यांनी त्यांचं म्हणणं ऐकुन ते कुलदेवतेच्या दर्शनाला गेले.दोघांनी देवाला नमस्कार करुन आपली इच्छा देवाजवळ व्यक्त केली.अदितीने मनोमनी देवाजवळ मागणं मागितलं की,देवा निरवच्या कोणत्याही bst 3 wishesh तु पुर्ण कर,एवढंच माझं मागणं आहे तुझ्याकडे..निरव ने मागणं मागितलं कि,देवा ही जे काही तुझ्याकडे मागतेय ते ते तु तिला दे.देवाजवळ आपल्या इच्छा व्यक्त करुन ते तिथुन निघतात.
यानंतर अदितीचं त्यांच्या घरी येणंजाणं म्हणजे कायमचंच होऊन जातं.पण तरीही त्यांच मोबाईलवरचं बोलणं काही थांबलं नव्हतं.
एक दिवस अदिती निरवला पुर्वकल्पना देऊन दोन दिवसांच्या summer campला जाते,एकडे निरवला त्याच्या working site वर जोराचा अपघात होतो.त्यामध्ये त्याला त्याचा जीव गमवावा लागतो.त्याच्या आईवडीलांना याचा जोराचा धक्का बसतो पण ते हृदयावर दगड ठेवुन ठरवतात की यातलं काहीही अदितीला कळु द्यायचं नाही,कारण ती हे अजिबात सहन करु शकणार नाही.दोन दिवसांच्या समर कँप नंतर जेव्हा ती त्याच्या घरी येते,तेव्हा त्याचे आईवडील त्याच्याविषयी सांगणं टाळुलागतात.पण हार चढवलेला निरवचा फोटो बघुन,ती हिसक्याने तो हार खेचते.आणित्यांना म्हणते,अंकल ही कसली चेष्टा आहे,त्याच्या फोटोवर हार का चढवला होता तुम्ही ?शेवटी लपवता येणं कठीण वाटु लागल्यावर ते तिला सर्व हकीकत सांगुन टाकतात.पण तिला ही गोष्ट न पटणारी असते.ती म्हणते,हे कसं शक्य आहे?गेले दोन दिवस आम्ही contact मध्ये आहोत,त्याने मला कालच तर call केला होता.ती तिच्या cellphoneमधील recived calls मधील निरवचा नंबर दाखवते.पण त्यावर आता calling करुन पाहताना तो नंबर बिझी दाखवत असतो.पण तरीही ती त्यांना पटवुन देण्यासाठी सांगते कि निरव every evening 9.pmला मला कॉल करतो.आजही तोकॉल नक्कीच करेल.
उत्सुकतेपोटी ते थोडावेळ तिच्यावर विश्वास ठेवतात.
ते सायंकाळचे आठ वाजल्या पासुनच तिचा cellphone टेबलवर ठेवुन,तीन बाजुला तिघे जण बसलेले असतात.तिघांच्या ही नजरा cellphone वर खिळलेल्या असतात.तिघांच्या ही मनात एक चलबिचल आणि भीती असते.घड्याळात 9 चा ठोका पडतो.आणि त्या मोबाईलची रिंग वाजते.थरथरत्या ह!ताने अदिती तो फोन लाऊडस्पीकरवर ON करते,आणि त्यातुन आवाज येतो,hey i love u dear! हे ऐकुन त्याच्या आई वडीलांना हा विश्वास पटतो की हा निरव आहे तो म्हणतो,मला माहीतीयेमम्मी पप्पा तुम्हीही मला ऐकताय,अ!दिती,मम्मी पप्पा जेकाही म्हणतायेत की मी मेलोयते अगदी खरंय..
अदितीःमग तु सध्या आमच्याशी बोलत कसा आहेस?कसली मस्करी करतोयस?
निरवःही सुद्धा तुझीच कृपा आहे.तुने देवाकडे मागितलेले माझे 3 wishash पुर्ण करण्याचे मागणे,यातली ही माझी दुसरी wish होती कि मी मृत्युनंतरही काही दिवस तुझ्याशी बोलु शकेन.आणि तिच इच्छा सध्या देव माझी पुर्णकरतोय.
ते जाऊदे पण एक लक्षात ठेव तुला आता तुझं आयुष्य सावरायचंय आणि योग्य तो वर बघुन तुला लग्न करायचंय माझ्या आठवणीत तु तुझं आयुष्य बरबाद करु नयेस असं मला वाटतं.
अश्रुंनी भिजलेल्या चेहर्याने ती म्हणते,ठीकेय मी करीन लग्न! पण तुझी पहीली wish काय होती.
निरवःअगं ती तर मी मंदिरातच मागितली होती,तु जे मागतीयेस ते तुला मिळो,आणि देवाने तुला दिलं....सॉरी पण मला जावं लागेल उद्यापासुन मी तुला कॉल करु शकणार नाही.
आई वडीलांना तो हिचं लग्न करुन देण्यास सांगतो आणि लगेच फोन कट होतो....
अदितीच्या मनातला एक प्रश्न तर अनुत्तरीतच राहतो की निरवची तिसरी wishकाय होती.
.
.
.
.
.
आज अदितीचं लग्न होऊन सहा वर्षे झाली.ती एका श्रीमंत घरात नांदतीये.संध्या काळचेनऊ वाजतायेत. तिच्या मोबाईलची पुन्हा एकदा रिंग वाजते,ती फोन उचलते हेलो कोन? समोरुन आवाज येतो,hey i love u dear!निरव हा तुच आहेस,कुठे आहेस तु?कुठे होतास तु?
तिच्या एकाही प्रश्नाचं उत्तर तिला मिळत नाही.तिच्या cellphone वर पडलेला नंबर ती बघते.तिच्याच बंगल्यातील hall मधला landlineचा नंबर असतो तो...
.
bedroomमधुन बाहेर येऊन ती hallमधल्या त्या phoneकडे ती बघते...फोनवर तिचा साडेतीन वर्षाचा मुलगा असतो जो तिच्याकडे बघुन हसत असतो.आत्ता तिला कळतं की निरवने देवाकडे त्याची तिसरी wish कोणती मागितली होती ते।
सहा वर्षे निरवच्या आठवणीँनी दबल्या गेलेल्या तिच्या अश्रुंना आज तिने तीच्या मुलाच्या रुपातील निरवला मिठीत घेऊन मोकळीक दिली,ज्यामुळे तिचं मन खुपच हलकं झालं..
मित्रांनो काहीजणांच प्रेम हे अद्वितीय असतं.जे वास्तविकतेच्या खुपच
पलीकडचं असतं.पण खुप वेळा अशा प्रेमाला त्याचं योग्य स्थान मिळत नाही,आणि म्हणुन त्याची योग्य किंमत कळत नाही.अन जेव्हा त्याची योग्य किंमत आपल्याला कळते.तेव्हा त्याची किंमत ठेवण्याइतकी, आपल्याला किँमत राहीलेली नसते..



एक विलक्षण प्रेमकथा..
.
अदिती आणि निरव हे गेली दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये आहेत.दिवसभर work मध्ये असणारा निरव दररोज संध्याकाळी 9 वाजता तिला फोन करायचा. बोलताना त्याचं सुरवातीचं एक वाक्य कायमचं ठरलेलं असायचं.ते म्हणजे hey dear i lov u.हे वाक्य ऐकल्याशिवाय अदितीला कधी झोपच यायची नाही.एक दिवसही तिचा असा गेलेला नसतो की तिचं त्याच्याशी फोनवर बोलणं झालं नाही.एक दिवस सत्याचा सामना करायचं ठरवुन नीरव तिला घरी घेऊन गेला आणि त्यांच्या रिलेशनशिपविषयी सगळं सांगितलं.त्याच्या आई वडीलांनी मोठ्या मनाने त्यांच्या नात्याला परवानगी दिली.त्यांच्या लग्नाला परवानगी दिली.आणि त्यांना सल्ला दिला की एकदा आपल्या कुलदेवतेला जाऊन या.त्यांनी त्यांचं म्हणणं ऐकुन ते कुलदेवतेच्या दर्शनाला गेले.दोघांनी देवाला नमस्कार करुन आपली इच्छा देवाजवळ व्यक्त केली.अदितीने मनोमनी देवाजवळ मागणं मागितलं की,देवा निरवच्या कोणत्याही bst 3 wishesh तु पुर्ण कर,एवढंच माझं मागणं आहे तुझ्याकडे..निरव ने मागणं मागितलं कि,देवा ही जे काही तुझ्याकडे मागतेय ते ते तु तिला दे.देवाजवळ आपल्या इच्छा व्यक्त करुन ते तिथुन निघतात.
यानंतर अदितीचं त्यांच्या घरी येणंजाणं म्हणजे कायमचंच होऊन जातं.पण तरीही त्यांच मोबाईलवरचं बोलणं काही थांबलं नव्हतं.
एक दिवस अदिती निरवला पुर्वकल्पना देऊन दोन दिवसांच्या summer campला जाते,एकडे निरवला त्याच्या working site वर जोराचा अपघात होतो.त्यामध्ये त्याला त्याचा जीव गमवावा लागतो.त्याच्या आईवडीलांना याचा जोराचा धक्का बसतो पण ते हृदयावर दगड ठेवुन ठरवतात की यातलं काहीही अदितीला कळु द्यायचं नाही,कारण ती हे अजिबात सहन करु शकणार नाही.दोन दिवसांच्या समर कँप नंतर जेव्हा ती त्याच्या घरी येते,तेव्हा त्याचे आईवडील त्याच्याविषयी सांगणं टाळुलागतात.पण हार चढवलेला निरवचा फोटो बघुन,ती हिसक्याने तो हार खेचते.आणित्यांना म्हणते,अंकल ही कसली चेष्टा आहे,त्याच्या फोटोवर हार का चढवला होता तुम्ही ?शेवटी लपवता येणं कठीण वाटु लागल्यावर ते तिला सर्व हकीकत सांगुन टाकतात.पण तिला ही गोष्ट न पटणारी असते.ती म्हणते,हे कसं शक्य आहे?गेले दोन दिवस आम्ही contact मध्ये आहोत,त्याने मला कालच तर call केला होता.ती तिच्या cellphoneमधील recived calls मधील निरवचा नंबर दाखवते.पण त्यावर आता calling करुन पाहताना तो नंबर बिझी दाखवत असतो.पण तरीही ती त्यांना पटवुन देण्यासाठी सांगते कि निरव every evening 9.pmला मला कॉल करतो.आजही तोकॉल नक्कीच करेल.
उत्सुकतेपोटी ते थोडावेळ तिच्यावर विश्वास ठेवतात.
ते सायंकाळचे आठ वाजल्या पासुनच तिचा cellphone टेबलवर ठेवुन,तीन बाजुला तिघे जण बसलेले असतात.तिघांच्या ही नजरा cellphone वर खिळलेल्या असतात.तिघांच्या ही मनात एक चलबिचल आणि भीती असते.घड्याळात 9 चा ठोका पडतो.आणि त्या मोबाईलची रिंग वाजते.थरथरत्या ह!ताने अदिती तो फोन लाऊडस्पीकरवर ON करते,आणि त्यातुन आवाज येतो,hey i love u dear! हे ऐकुन त्याच्या आई वडीलांना हा विश्वास पटतो की हा निरव आहे तो म्हणतो,मला माहीतीयेमम्मी पप्पा तुम्हीही मला ऐकताय,अ!दिती,मम्मी पप्पा जेकाही म्हणतायेत की मी मेलोयते अगदी खरंय..
अदितीःमग तु सध्या आमच्याशी बोलत कसा आहेस?कसली मस्करी करतोयस?
निरवःही सुद्धा तुझीच कृपा आहे.तुने देवाकडे मागितलेले माझे 3 wishash पुर्ण करण्याचे मागणे,यातली ही माझी दुसरी wish होती कि मी मृत्युनंतरही काही दिवस तुझ्याशी बोलु शकेन.आणि तिच इच्छा सध्या देव माझी पुर्णकरतोय.
ते जाऊदे पण एक लक्षात ठेव तुला आता तुझं आयुष्य सावरायचंय आणि योग्य तो वर बघुन तुला लग्न करायचंय माझ्या आठवणीत तु तुझं आयुष्य बरबाद करु नयेस असं मला वाटतं.
अश्रुंनी भिजलेल्या चेहर्याने ती म्हणते,ठीकेय मी करीन लग्न! पण तुझी पहीली wish काय होती.
निरवःअगं ती तर मी मंदिरातच मागितली होती,तु जे मागतीयेस ते तुला मिळो,आणि देवाने तुला दिलं....सॉरी पण मला जावं लागेल उद्यापासुन मी तुला कॉल करु शकणार नाही.
आई वडीलांना तो हिचं लग्न करुन देण्यास सांगतो आणि लगेच फोन कट होतो....
अदितीच्या मनातला एक प्रश्न तर अनुत्तरीतच राहतो की निरवची तिसरी wishकाय होती.
.
.
.
.
.
आज अदितीचं लग्न होऊन सहा वर्षे झाली.ती एका श्रीमंत घरात नांदतीये.संध्या काळचेनऊ वाजतायेत. तिच्या मोबाईलची पुन्हा एकदा रिंग वाजते,ती फोन उचलते हेलो कोन? समोरुन आवाज येतो,hey i love u dear!निरव हा तुच आहेस,कुठे आहेस तु?कुठे होतास तु?
तिच्या एकाही प्रश्नाचं उत्तर तिला मिळत नाही.तिच्या cellphone वर पडलेला नंबर ती बघते.तिच्याच बंगल्यातील hall मधला landlineचा नंबर असतो तो...
.
bedroomमधुन बाहेर येऊन ती hallमधल्या त्या phoneकडे ती बघते...फोनवर तिचा साडेतीन वर्षाचा मुलगा असतो जो तिच्याकडे बघुन हसत असतो.आत्ता तिला कळतं की निरवने देवाकडे त्याची तिसरी wish कोणती मागितली होती ते।
सहा वर्षे निरवच्या आठवणीँनी दबल्या गेलेल्या तिच्या अश्रुंना आज तिने तीच्या मुलाच्या रुपातील निरवला मिठीत घेऊन मोकळीक दिली,ज्यामुळे तिचं मन खुपच हलकं झालं..
मित्रांनो काहीजणांच प्रेम हे अद्वितीय असतं.जे वास्तविकतेच्या खुपच
पलीकडचं असतं.पण खुप वेळा अशा प्रेमाला त्याचं योग्य स्थान मिळत नाही,आणि म्हणुन त्याची योग्य किंमत कळत नाही.अन जेव्हा त्याची योग्य किंमत आपल्याला कळते.तेव्हा त्याची किंमत ठेवण्याइतकी, आपल्याला किँमत राहीलेली नसते..






सातारा ह्या गावी रहात असलेल्या आपल्या आईला तिच्या वाढदिवसानिमित्त पोस्टाने फुले पाठविण्यासाठी मुंबईत राहणारे शामराव फुले घेण्यास मंडई मध्ये गेले, तिथे गेल्यावर त्यांना एक छोटीशी मुलगी रडत असल्याचे दिसले, त्यावर त्यांनी विचारले,

शामराव :- तू का रडत आहेस बाळ ?
मुलगी :- मला माझ्या आईसाठी फुल घ्यायचे आहे, फुल १० रुपयाला आहे पण माझ्याकडे ४ च रुपये आहेत ........
शामराव :- एवढेचना चल मी तुला फुल घेऊन देतो ......... ( फुल घेऊन दिल्यावर ) चल मी तुला घरी सोडतो.
मुलगी :- हो चालेल मला माझ्या आईजवळ नेऊन पोचवा (त्यावर ती गाडीत बसते ).
शामराव :- कुठे सोडू तुला ?
मुलगी :- इथून सरळ गेल्यावर उजव्या हाथाला स्वर्ग आहे तिथे.
शामराव :- पण तिथे तर स्मशानभूमी आहे !!!
मुलगी :- काका, " जिथे आई तोच स्वर्ग " ......... नव्हे का ??
शामरावांच्या हृदयाला तिच्या शब्दांनी स्पर्श के
ला ................ पोस्टाने सातार्याला फुले पाठविण्याच्या ऐवजी शामराव स्वताहा सातार्याला आपल्या आईला भेटावयास गेले !!!

तात्पर्य :- " हि गोष्ट वाचून तुमच्या हृदयाला जिने स्पर्श केला ती भावनाच तात्पर्य होय "




Monday, January 28, 2013

Photoइतकी वर्षे झाली
आता तरी स्वप्नात येऊ नकोस
दूर आपण झालो कधीचे..
प्लीज़, आठवणींत भेटू नकोस.

झालंय ब्रेक अप तरीही,
डोळ्यांना वाट पाहायला लावू नकोस..
खरेच सांगू का तुला,
माझ्या मनात तू आत राहू नकोस!

यायचे आहे तर समोर ये...
होऊ दे खरीखुरी भेट !
वाट पाहणाऱ्या डोळ्यांना दे....
असे छान सरप्राइज स्ट्रेट...!!!! :)
(¯`v´¯) AdmiN♥
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
Photo: ♥ Touchy love story ♥

"एके दिवशी सकाळी प्रेयसी, "कबुतर जा जा जा ....पहले प्यार कि पहली चिट्ठी साजन को दे आ " हे गाण म्हणत होती !!!

प्रियकर :- खरच आजही अस कबुतर पाठविता आलं तर काय मजा येईल ना !!
प्रेयसी :- ओह्ह खरच अस झालं तर तो माझ्या आयुष्यातील सर्वात Romantic क्षण असेल !! ( अस ती सहज बोलून गेली )

त्याच दिवशी संध्याकाली एक सुंदर पांढर कबुतर एक चिट्ठी घेऊन आलं, ..........
त्यात लिहिले होत, " असंच खर प्रेम करत रहा "

"कबुतर चिट्ठी घेऊन आलं" ह्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता, तिने प्रियकराला फोन केला ...व त्याबद्दल आनंदाने विचारलं

प्रियकर :- काय ? झोपेत आहेस का ? स्वप्न पडले का ? अग कबुतराचा जमाना गेला ...स्वप्नातून बाहेर ये !!

प्रेयसी :- मी मजाक करत नाहीये इथे येऊन बघ !!

( प्रियकर तिथे येतो व बघतो....त्यावर त्याचाही विश्वास बसत नाही कि आजकालच्या जमान्यात अस कस झालं ? )

तेवड्यात तिथे ते पांढर कबुतर पुन्हा येत व त्या दोघांच्या हातात एक चिट्ठी देऊन जात !!

त्यात लिहिले असतं," माझेही तिच्यावर असंच जीवापाड प्रेम होत, पण घरच्यांनी मान्य केल नाही, हे सहन न होऊन बिचारीने आत्महत्या केली, आज मी मोहब्बते च्या शाहरुख खान सारख तिच्यासाठी सगळीकडे फिरत आहे, व प्रेम नेहमी जिवंत रहावे म्हणून तुमच्या सारख्या प्रेमी युगुलांना मदत करत आहे.....म्हणून पहिल्या चिट्ठीत "असंच खर प्रेम करत रहा" असे लिहिले !!- मी कोणी मानव नसून मी खरंच कबुतर आहे व हि माझी कहाणी आहे !!! ♥ ♥ ♥

♥ Love is very romantic & Touchy .... is't it ??? ... Keep touching other's hearts ♥ —  


Gåyätrì.




"एके दिवशी सकाळी प्रेयसी, "कबुतर जा जा जा ....पहले प्यार कि पहली चिट्ठी साजन को दे आ " हे गाण म्हणत होती !!!

प्रियकर :- खरच आजही अस कबुतर पाठविता आलं तर काय मजा येईल ना !!
प्रेयसी :- ओह्ह खरच अस झालं तर तो माझ्या आयुष्यातील सर्वात Romantic क्षण असेल !! ( अस ती सहज बोलून गेली )

त्याच दिवशी संध्याकाली एक सुंदर पांढर कबुतर एक चिट्ठी घेऊन आलं, ..........
त्यात लिहिले होत, " असंच खर प्रेम करत रहा "

"कबुतर चिट्ठी घेऊन आलं" ह्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता, तिने प्रियकराला फोन केला ...व त्याबद्दल आनंदाने विचारलं

प्रियकर :- काय ? झोपेत आहेस का ? स्वप्न पडले का ? अग कबुतराचा जमाना गेला ...स्वप्नातून बाहेर ये !!

प्रेयसी :- मी मजाक करत नाहीये इथे येऊन बघ !!

( प्रियकर तिथे येतो व बघतो....त्यावर त्याचाही विश्वास बसत नाही कि आजकालच्या जमान्यात अस कस झालं ? )

तेवड्यात तिथे ते पांढर कबुतर पुन्हा येत व त्या दोघांच्या हातात एक चिट्ठी देऊन जात !!

त्यात लिहिले असतं," माझेही तिच्यावर असंच जीवापाड प्रेम होत, पण घरच्यांनी मान्य केल नाही, हे सहन न होऊन बिचारीने आत्महत्या केली, आज मी मोहब्बते च्या शाहरुख खान सारख तिच्यासाठी सगळीकडे फिरत आहे, व प्रेम नेहमी जिवंत रहावे म्हणून तुमच्या सारख्या प्रेमी युगुलांना मदत करत आहे.....म्हणून पहिल्या चिट्ठीत "असंच खर प्रेम करत रहा" असे लिहिले !!- मी कोणी मानव नसून मी खरंच कबुतर आहे व हि माझी कहाणी आहे !!! ♥ ♥ ♥

♥ Love is very romantic & Touchy .... is't it ??? ... Keep touching other's hearts ♥ —



Photo: हि कथा आहे
निकिता आणि संजयची.....आज
सात
वर्षांनी निकिताच्या चेहऱ्यावर
आनंद ओसंडून वाहत होता.
किती दिवसाची प्रतीक्षा आज संपल्यासारखी तिला वाटत
होती. आधी: तीच संजयवर एकतर्फी प्रेम
होत ते क्लासमध्ये नववीत
असल्यापासून, तिला तो खूप
आवडायचा पण तिने कधीच
त्याला ते सांगायची हिम्मत
केली नव्हती. तो तिला फक्त क्लासच्या वेळेतच समोर
दिसायचा.
तिला बाकी काहीच
माहिती नव्हती त्याच्याबद्दल.
आणि स्वभावाने खूप लाजाळू
असल्यामुळे तिने त्याच्या बद्दल कधी तिच्या मैत्रिणींकडे
सुद्धा विषय काढला नाही. पण
तिने शेवटी ठरवले
कि क्लासच्या शेवटच्या दिवशी त्याला सांगायचं
कि माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे
आणि तू मला आवडतोस. पण नियतीच्या मनात काही वेगळ
होत. क्लासचा शेवटचा दिवस
होता २५ मार्च पण त्या आधीच
एक आठवडा संजयचा अपघात
झाला आणि तो त्या अपघातामुळे
ती शेवटची परीक्षा पण देवू शकला नाही. त्यामुळेच त्याच
क्लासला येनच काय घरातून
बाहेर पडण पण बंद झाल. तिने
खूप प्रयत्न
केला त्याला contact
करण्याचा पत्ता शोधून ती त्याला भेटायला त्याच्या घरीपण
गेली. पण आता तिला ते विचारण
शक्यच नव्हत.
तिने विचार केला कि हा यातून
पूर्ण
बारा झाला कि नक्की विचारू. पण त्याच वर्षी संजय ते शहर
सोडून दुसरीकडे शिफ्ट झाला.
आणि निकिताच्या सर्व अशा-
आकांश धुळीत मिळाल्या. ती खूप
रडली जमेल तितका प्रयत्न
केला त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा. पण एकाही मैत्रिणीला तिने हे
न सांगितल्यामुळे
तिला कुणाची मदत पण
नाही मिळाली.
आता त्या गोष्टीला सात वर्ष
झाली होती अजूनही तिने मनातून संजयलाच आपला life
partner म्हणून निवडलं होत.
तिने Facebook वर account
बनवल होत.
तिला मैत्रिणींकडून कळाल होत
कि आपले सर्व शाळेतले मित्र- मैत्रिणी facebook वर आहेत.
म्हणून तिनेही सर्च केल
आणि तिला आज संजयचं profile
दिसल. तिने त्याला request
पाठवली. आणि बरोबर
message करून आपली ओळख करून दिली. त्याच दिवशी संजयने
request accept केली. तिने
संजय कडे त्याचा नंबर
मागितला होता तो त्याने
तिला दिला. मग तिने
त्याला कॉल करून खूप गप्पा मारल्या क्लास
मधल्या गमती जमतींच्या.
आणि तिने
संजयला भेटायला बोलावल
संजयने तिला सांगितल
कि तो आज खूप buzy आहे तर आपण उद्या भेटू.
भेटीचा दिवस
"मी तुला ओळखलंच
नाही कशी दिसायचीस तू
क्लासमध्ये
असताना आणि आता totally different "
"हो रे थोडा बदल झालाय खरा,
पण तू मात्र अजूनही तसाच
दिसतोयस, कस चाललाय?"
"माझ एकदम मजेत, अजून
कोणी आहे का तुझ्या contact मध्ये क्लास मधले"
"हो रे त्या क्लास मधल्या सर्व
मैत्रिणी आहेत संपर्कात. पण तू
तर अचानक गायब झालास"
"हो ग नवीन घर घेतल होत
आणि आम्ही शिफ्ट होणारच होतो त्यावर्षी...so
झालो एकदम अचानक"
"लग्न कधी करतेयस?
का झालपण?"
"नाही रे अजून नाही......कुणाच
ीतरी वाट बघतेय म्हणून अजून थांबलेय लग्नासाठी....पण
आता विचार सुरु आहे बघू
कदाचित लवकरच.....ये पण तुझ
झाल का लग्न?"
"मागच्याच वर्षी झाल 'LOVE
MARRIGE ' जरा लवकरच झाल पण जो होता हैं वो अच्हे के लिये
होता हैं.......अस विचार
केला आणि केल लग्न"
बस त्यानंतर निकिता फक्त
रडायची बाकी होती.....तिने
कसातरी पटापट तिथून निघण्याचा प्रयत्न
केला....संजयला पण थोड
विचित्र वाटल पण
त्यालाही घाई असल्यामुळे
तोही निरोप घेवून तिथून
निघाला. त्यानंतर अक्खी रात्र तिने रडून रडून
घालवली. आता हाच
मोठा प्रश्न तिच्यासमोर
उभा राहिला ज्या प्रेमाची सात
वर्ष वाट बघितली त्याचा अंत
अस सात मिनिटात का झाला? 

-लेखक HSK

हि कथा आहे
निकिता आणि संजयची.....आज
सात
वर्षांनी निकिताच्या चेहऱ्यावर
आनंद ओसंडून वाहत होता.
किती दिवसाची प्रतीक्षा आज संपल्यासारखी तिला वाटत
होती. आधी: तीच संजयवर एकतर्फी प्रेम
होत ते क्लासमध्ये नववीत
असल्यापासून, तिला तो खूप
आवडायचा पण तिने कधीच
त्याला ते सांगायची हिम्मत
केली नव्हती. तो तिला फक्त क्लासच्या वेळेतच समोर
दिसायचा.
तिला बाकी काहीच
माहिती नव्हती त्याच्याबद्दल.
आणि स्वभावाने खूप लाजाळू
असल्यामुळे तिने त्याच्या बद्दल कधी तिच्या मैत्रिणींकडे
सुद्धा विषय काढला नाही. पण
तिने शेवटी ठरवले
कि क्लासच्या शेवटच्या दिवशी त्याला सांगायचं
कि माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे
आणि तू मला आवडतोस. पण नियतीच्या मनात काही वेगळ
होत. क्लासचा शेवटचा दिवस
होता २५ मार्च पण त्या आधीच
एक आठवडा संजयचा अपघात
झाला आणि तो त्या अपघातामुळे
ती शेवटची परीक्षा पण देवू शकला नाही. त्यामुळेच त्याच
क्लासला येनच काय घरातून
बाहेर पडण पण बंद झाल. तिने
खूप प्रयत्न
केला त्याला contact
करण्याचा पत्ता शोधून ती त्याला भेटायला त्याच्या घरीपण
गेली. पण आता तिला ते विचारण
शक्यच नव्हत.
तिने विचार केला कि हा यातून
पूर्ण
बारा झाला कि नक्की विचारू. पण त्याच वर्षी संजय ते शहर
सोडून दुसरीकडे शिफ्ट झाला.
आणि निकिताच्या सर्व अशा-
आकांश धुळीत मिळाल्या. ती खूप
रडली जमेल तितका प्रयत्न
केला त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा. पण एकाही मैत्रिणीला तिने हे
न सांगितल्यामुळे
तिला कुणाची मदत पण
नाही मिळाली.
आता त्या गोष्टीला सात वर्ष
झाली होती अजूनही तिने मनातून संजयलाच आपला life
partner म्हणून निवडलं होत.
तिने Facebook वर account
बनवल होत.
तिला मैत्रिणींकडून कळाल होत
कि आपले सर्व शाळेतले मित्र- मैत्रिणी facebook वर आहेत.
म्हणून तिनेही सर्च केल
आणि तिला आज संजयचं profile
दिसल. तिने त्याला request
पाठवली. आणि बरोबर
message करून आपली ओळख करून दिली. त्याच दिवशी संजयने
request accept केली. तिने
संजय कडे त्याचा नंबर
मागितला होता तो त्याने
तिला दिला. मग तिने
त्याला कॉल करून खूप गप्पा मारल्या क्लास
मधल्या गमती जमतींच्या.
आणि तिने
संजयला भेटायला बोलावल
संजयने तिला सांगितल
कि तो आज खूप buzy आहे तर आपण उद्या भेटू.
भेटीचा दिवस
"मी तुला ओळखलंच
नाही कशी दिसायचीस तू
क्लासमध्ये
असताना आणि आता totally different "
"हो रे थोडा बदल झालाय खरा,
पण तू मात्र अजूनही तसाच
दिसतोयस, कस चाललाय?"
"माझ एकदम मजेत, अजून
कोणी आहे का तुझ्या contact मध्ये क्लास मधले"
"हो रे त्या क्लास मधल्या सर्व
मैत्रिणी आहेत संपर्कात. पण तू
तर अचानक गायब झालास"
"हो ग नवीन घर घेतल होत
आणि आम्ही शिफ्ट होणारच होतो त्यावर्षी...so
झालो एकदम अचानक"
"लग्न कधी करतेयस?
का झालपण?"
"नाही रे अजून नाही......कुणाच
ीतरी वाट बघतेय म्हणून अजून थांबलेय लग्नासाठी....पण
आता विचार सुरु आहे बघू
कदाचित लवकरच.....ये पण तुझ
झाल का लग्न?"
"मागच्याच वर्षी झाल 'LOVE
MARRIGE ' जरा लवकरच झाल पण जो होता हैं वो अच्हे के लिये
होता हैं.......अस विचार
केला आणि केल लग्न"
बस त्यानंतर निकिता फक्त
रडायची बाकी होती.....तिने
कसातरी पटापट तिथून निघण्याचा प्रयत्न
केला....संजयला पण थोड
विचित्र वाटल पण
त्यालाही घाई असल्यामुळे
तोही निरोप घेवून तिथून
निघाला. त्यानंतर अक्खी रात्र तिने रडून रडून
घालवली. आता हाच
मोठा प्रश्न तिच्यासमोर
उभा राहिला ज्या प्रेमाची सात
वर्ष वाट बघितली त्याचा अंत 
अस सात मिनिटात का झाला?




♥ हृदयस्पर्शी कथा... ♥

दोघं एकाच शाळेत आणि मग एकाच कॉलेज मधे होते. इतक्या वर्षांची छान मैत्री होती दोघांची.

ती - दिसायला अतिशय सुंदर, सतत बोलणारी, सतत हसणारी, खूप हुषार.
तो - अतिशय साधा, गप्प-गप्प राहणारा, अगदी चार-चौघांसारखा.

सतत बरोबर असायचे दोघं - अभ्यास, खेळ, सिनेमा, पिकनिक, टाइम-पास - काहीही असो - ना ती कधी त्याला बोलवायला विसरायची, ना तो कधी तिला सोडुन कुठे जायचा.. खरं म्हणजे ती त्याला हक्कानेच बोलवायची.. आणि त्याला तिला सोडुन कुठे एकटं जाणं शक्यच नव्हतं.."अरे! आज मला युनिव्हरसिटीत थोडं काम आहे. येतोस का बरोबर?"
असा नुसता तिचा फोन आला.. आणि तो जेवण अर्धवट सोडुन तसाच बाईक घेऊन तिच्या घरी पोचला. त्याची आई म्हणतच राहिली त्याच्या पाठीमागे, "अरे, निदान जेवण तरी संपव..." पण त्याला कुठे भान होता... बाईकवर ती नेहमी त्याच्याच मागे बसायची. आणि तो ही दुसऱ्या कुठल्या मैत्रिणीला मागे बसु द्यायचा नाही. ती दमली असेल तर त्याच्या खांद्यावर डोकं ठेवायची. तीचे केस वाऱ्यानी उडायचे, हलकेच त्याच्या गालवर बसुन त्याला गुदगुली व्हायची.
लहानपणापासुनच दोघं एकत्र असल्याने दोघांचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं.
तिचं एक स्वप्न होतं - तिला युनिव्हर्सिटीचं गोल्ड मेडल हवं होतं. त्या करता ती मेहनतही तशी घेत होती. तास न तास अभ्यास करत होती. सोबतीला तो बसुन रहायचा. तिला झोप येऊ नये, तिचं concentration राहावं म्हणुन रात्री तिला तिची आवडती कॉफी करुन द्यायचा. तिचा वेळ नको वाया जायला म्हणुन तिच्या करता नोट्स, पेपर्स झेरॉक्स करुन आणायचा.
परीक्षा झाली. निकाल लागले. त्याला फर्स्ट क्लास मिळाला. त्याच्या करता तो खरं जास्तीच होता. आणि ती? तिचं स्वप्न पूर्ण झालं. तिला गोल्ड मेडल मिळालं..

त्या दिवशी संध्याकाळी ती भेटली त्याला.
हातात एक लाल गुलाबाचं फुल होतं तिच्या.
तो प्रचंड खुष होता - फर्स्ट क्लास करता नाही, तर तिला गोल्ड मेडल मिळालं म्हणुन.
"आज मी खूप खुष आहे. एक गंमत झाली.
तुला विनय आठवतोय? दादाचा बेस्ट फ्रेंड? अमेरीकेला असतो गेले २ वर्ष.
परवाच आला तो १५ दिवसांकरता.
आज त्याला कळलं माझ्या रिझल्ट बद्दल. म्हणुन हे गुलाब घेऊन आला मला congratulate करायला. आणि त्यानी मला चक्क प्रपोज केलं!! म्हणजे पूर्वी तो इथे असताना माझा क्रश होताच त्याच्यावर. पण मला कधी वाटलं नव्हतं की आपलं त्याच्यावर प्रेम असलं तरी तो माझ्याकडे बघेल म्हणुन! मला म्हट्ला की अमेरीकेला मला पुढचं शिकता येईल.
आई-बाबांना सुद्धा तो पटला. त्यांनी पण लगेच हो सांगीतलं. येत्या रविवारी साखरपुडा आहे. त्याला लवकर परत जायचं आहे ना...म्हट्लं तुला येऊन आधी सांगते.
तुला पण कोणी आवडत असेल, तर तु मलाच पहिलं सांगशील ना?"

तो गप्प राहिला... नेहमी सारखा.. नुसतंच "हं" केलं..
तिचं लक्ष नव्हतंच नाहीतरी.. ती त्या गुलाबाकडेच बघत होती..

►► आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात ◄◄
Photo: एकदा मेणबत्ती मधला धागा मेणबत्तीला
म्हणाला: "मी जळत असतो तेव्हा तु का विरघळत असते?" 

मेणबत्ती म्हणाली: "ज्याला हदयात जागा दिली तो सोडुन चालला असेल तर कोणाच्याही डोळयातुन पाणी येणारच ना.."

- राहुल








Photo: Plz Read:

ति: मला आज खूप भिती वाटतेय रे..

तो: का..? कशाची..?

ति: मला सारखा वाटतंय कि तुझी सोबत
आता नसणार मला...

तू असं कर एकवेळ
मला मिठीत घे...
( ति त्याचा हात हातात घेते..)

तो: अशी का वेड्यासारखी करतेस सगळे
बघत आहेत..

ति: खरंच रे एक ना माझं,
मला समजून घेरे प्लीज...

तो: चल वेडेपणा करू नकोस.
(तो हात सोडवून घेतो अन् तिला थोडं दूर ढकलतो..)

खरंच तेवढ्यात मागून एक ट्रक येवून
तिला चिरडतो....

आणी त्या दोघांची सोबत
तिथेच संपते...!!!!!..
:'( ♥ ♥ ♥











ति: मला आज खूप भिती वाटतेय रे..

तो: का..? कशाची..?

ति: मला सारखा वाटतंय कि तुझी सोबत
आता नसणार मला...

तू असं कर एकवेळ
मला मिठीत घे...
( ति त्याचा हात हातात घेते..)

तो: अशी का वेड्यासारखी करतेस सगळे
बघत आहेत..

ति: खरंच रे एक ना माझं,
मला समजून घेरे प्लीज...

तो: चल वेडेपणा करू नकोस.
(तो हात सोडवून घेतो अन् तिला थोडं दूर ढकलतो..)

खरंच तेवढ्यात मागून एक ट्रक येवून
तिला चिरडतो....

आणी त्या दोघांची सोबत
तिथेच संपते...!!!!!..
:'( ♥ ♥ ♥





Photo: ♥ हृदयस्पर्शी कथा... ♥

दोघं एकाच शाळेत आणि मग एकाच कॉलेज मधे होते. इतक्या वर्षांची छान मैत्री होती दोघांची.

ती - दिसायला अतिशय सुंदर, सतत बोलणारी, सतत हसणारी, खूप हुषार.
तो - अतिशय साधा, गप्प-गप्प राहणारा, अगदी चार-चौघांसारखा.

सतत बरोबर असायचे दोघं - अभ्यास, खेळ, सिनेमा, पिकनिक, टाइम-पास - काहीही असो - ना ती कधी त्याला बोलवायला विसरायची, ना तो कधी तिला सोडुन कुठे जायचा.. खरं म्हणजे ती त्याला हक्कानेच बोलवायची.. आणि त्याला तिला सोडुन कुठे एकटं जाणं शक्यच नव्हतं.."अरे! आज मला युनिव्हरसिटीत थोडं काम आहे. येतोस का बरोबर?"
असा नुसता तिचा फोन आला.. आणि तो जेवण अर्धवट सोडुन तसाच बाईक घेऊन तिच्या घरी पोचला. त्याची आई म्हणतच राहिली त्याच्या पाठीमागे, "अरे, निदान जेवण तरी संपव..." पण त्याला कुठे भान होता... बाईकवर ती नेहमी त्याच्याच मागे बसायची. आणि तो ही दुसऱ्या कुठल्या मैत्रिणीला मागे बसु द्यायचा नाही. ती दमली असेल तर त्याच्या खांद्यावर डोकं ठेवायची. तीचे केस वाऱ्यानी उडायचे, हलकेच त्याच्या गालवर बसुन त्याला गुदगुली व्हायची.
लहानपणापासुनच दोघं एकत्र असल्याने दोघांचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं.
तिचं एक स्वप्न होतं - तिला युनिव्हर्सिटीचं गोल्ड मेडल हवं होतं. त्या करता ती मेहनतही तशी घेत होती. तास न तास अभ्यास करत होती. सोबतीला तो बसुन रहायचा. तिला झोप येऊ नये, तिचं concentration राहावं म्हणुन रात्री तिला तिची आवडती कॉफी करुन द्यायचा. तिचा वेळ नको वाया जायला म्हणुन तिच्या करता नोट्स, पेपर्स झेरॉक्स करुन आणायचा.
परीक्षा झाली. निकाल लागले. त्याला फर्स्ट क्लास मिळाला. त्याच्या करता तो खरं जास्तीच होता. आणि ती? तिचं स्वप्न पूर्ण झालं. तिला गोल्ड मेडल मिळालं..

त्या दिवशी संध्याकाळी ती भेटली त्याला.
हातात एक लाल गुलाबाचं फुल होतं तिच्या.
तो प्रचंड खुष होता - फर्स्ट क्लास करता नाही, तर तिला गोल्ड मेडल मिळालं म्हणुन.
"आज मी खूप खुष आहे. एक गंमत झाली.
तुला विनय आठवतोय? दादाचा बेस्ट फ्रेंड? अमेरीकेला असतो गेले २ वर्ष.
परवाच आला तो १५ दिवसांकरता.
आज त्याला कळलं माझ्या रिझल्ट बद्दल. म्हणुन हे गुलाब घेऊन आला मला congratulate करायला. आणि त्यानी मला चक्क प्रपोज केलं!! म्हणजे पूर्वी तो इथे असताना माझा क्रश होताच त्याच्यावर. पण मला कधी वाटलं नव्हतं की आपलं त्याच्यावर प्रेम असलं तरी तो माझ्याकडे बघेल म्हणुन! मला म्हट्ला की अमेरीकेला मला पुढचं शिकता येईल.
आई-बाबांना सुद्धा तो पटला. त्यांनी पण लगेच हो सांगीतलं. येत्या रविवारी साखरपुडा आहे. त्याला लवकर परत जायचं आहे ना...म्हट्लं तुला येऊन आधी सांगते.
तुला पण कोणी आवडत असेल, तर तु मलाच पहिलं सांगशील ना?"

तो गप्प राहिला... नेहमी सारखा.. नुसतंच "हं" केलं..
तिचं लक्ष नव्हतंच नाहीतरी.. ती त्या गुलाबाकडेच बघत होती..

►► आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात ◄◄



एकदा मेणबत्ती मधला धागा मेणबत्तीला
म्हणाला: "मी जळत असतो तेव्हा तु का विरघळत असते?" 

मेणबत्ती म्हणाली: "ज्याला हदयात जागा दिली तो सोडुन चालला असेल तर कोणाच्याही डोळयातुन पाणी येणारच ना.."





Photo: ♥ एक लव स्टोरी ….दुख:द ♥

खरचं प्रेम होतं तुझ्यावर !! का? तु समजुन घेतले नाहीस.?

बघुया तुम्हाला पण रडता येते
का ?


एक मुलगा आणि मुलगी यांचे
ए...कमेकावर खूप
प्रेम होते…. ...
पण त्या मुलीचा एका अपघातात
दुख:द मृत्यू होतो..
..
मुलाला ते सहन होत
नाही….तो तिच्या आठवणीत सतत रडत असतो…

तर रडत असताना काही २०-२५
परी तिच्याच वयातल्या त्याला
दिसतात…. त्यात ती पण असते…

त्या सर्व परी कडे एक एक
पेटलेली मेणबत्ती असते पण तिची मेणबत्ती पेटलेली नसते…

.. मुलगा त्याचे तिला कारण
विचारतो…..
तर ती सांगते..
..
.. ..
.. ..
..
आता पुरे कर रे,
किती रडतो आहेस…..
तुझ्या अश्रूमूळे ….मेणबत्ती सारखी वीझत
आहे...♥

सौजन्य : आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात


♥ एक लव स्टोरी ….दुख:द ♥
एक मुलगा आणि मुलगी यांचे
ए...कमेकावर खूप
प्रेम होते…. ...
पण त्या मुलीचा एका अपघातात
दुख:द मृत्यू होतो..
..
मुलाला ते सहन होत
नाही….तो तिच्या आठवणीत सतत रडत असतो…

तर रडत असताना काही २०-२५
परी तिच्याच वयातल्या त्याला
दिसतात…. त्यात ती पण असते…

त्या सर्व परी कडे एक एक
पेटलेली मेणबत्ती असते पण तिची मेणबत्ती पेटलेली नसते…

.. मुलगा त्याचे तिला कारण
विचारतो…..
तर ती सांगते..
..
.. ..
.. ..
..
आता पुरे कर रे,
किती रडतो आहेस…..
तुझ्या अश्रूमूळे ….मेणबत्ती सारखी वीझत
आहे...♥

सौजन्य : आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात



Photo: एक गोष्ट साधी अन् सरळ ......................................
नेहमीसारखीचं ........ त्या गोष्टीत ‘ ती ‘ होती ... आणि ‘ मी ‘ पण ..... इथं सगळ कसं अगदी
खंर - खंर होतं ... ती ही खरीखुरी.... आणि माझीच होती .... आणि मी पणं ....
तर एकदा असचं आभाळ भरुन आल होतं ..... ती पावसात भिजलेली ......चेहरयावरचे ओले केस सावरत असतांना आमची नजरानजर झाली .......... कुठे ....... हा प्रश्न महत्वाचा नाही ....... बस्सं ती मला भेटली एवढंच ..... का ? हे तर मला आजही कळलेलं नाही . तिच्या डोळ्यांत पार बुडून जावंस वाटलं , आणि बुडालो सुद्धा .......... इतका की , मी माझं अस्तित्वं विसरुन गेलो . कारण इथं ती होती , तिचे धीट काजळ डोळे होते .... बुबुळांचं पसरलेलं आकाश होतं ..... आणि खुप - खुप ढवळुन काढणारे तिचे श्वास होते ..... तिच्या नजरेचा जीवघेणा आग्रह होता ....... आपुलकी होती .
दिवसांमागुन दिवस जात होते . गुलमोहराचं लाल ओलं स्वप्नं वैशाखवणव्याबरोबर पेटुन निघालं ......... दोन शब्द तिचे , दोन शब्द माझे ....... हातावरच्या रेषांना मोजुन - मापुन पाहिलं ........ श्वासांचे वेढे एकमेकांभोवती गुंफुन झाले एकमेकांमध्ये पुर्नतःहा हरवल्याची जाणीव खुप - खुप बळावली .....................
तेव्हाच एका भर दुपारी ........ एक निर्णय झाला , गुलमोहर रंगा-रंगाने टपटपला.... चार दोन फुलं माझ्या हातात देत ती मला म्हणाली ..............
‘ ही ...... माझी शपथ ........ हे माझं वचन '........... !
जाई - जुईच्या श्वासातं क्षितिज कोसळुन आलं ....... खुडलेल्या जाईच्या कळ्या तिच्या ओंजळीत देत मी पदरभर तिला आश्वासन दिलं ......... तशी तीही उमलुन आली धुक्यातुनं .........
नंतरचा चिंचेच्या पानावरचा प्रवास तिनच झेलला . आंबट गोड आठवणींच्या उतारावर सगळ्यांना टाळुन ती सात पावलं माझ्यासोबत चालुन आली ....... आपल्या पदरभर स्वप्नांची उधळण करीत ....... नंतरच्या दिवस रात्री आपाल्याताचं चालुन गेल्या ...... पावलांना पावलांची ओळख होती ..... चाहुलींना ओळखीचे स्पर्श होते . स्पर्शाला मात्र एका अनोळखी हुंकाराची साद होती . वचनांची भाषा आश्वासनं पिऊन तॄप्त होती ....................
एका नवीन गोष्टीस सुरवात झाली होती ........ ज्यात नेहमीप्रमाणे ‘ ती ‘ होती ........ अन् मी होतो . 

सौजन्य : आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात



♥ Heart-Touching Love Story ♥

एक हवाई सुंदरी होती, ती दिसायला तर सुंदर होतीच पण त्यापेक्षाही सुंदर तिची आपल्या नवर्यावर प्रेम करण्याची पद्धत होती ..............
जेव्हा जेव्हा ती बाहेरच्या देशात असे तेव्हा तेव्हा ती रोज एक गुलाबाचे फुल आपल्या नवर्याला पाठवत
असे, आणि जाणवून देत असे कि मी कुठेही असले तरी मनाने मी फक्त तुझ्या जवळच आहे ....................
ती दुसरीकडे असताना तिच्या रोज येणार्या गुलाबाच्या फुलाची तिच्या नवर्याला आता सुखद सवय झाली होती ........... पण, कदाचित त्या हवाई सुंदरीचे हे सुंदर प्रेम देवालाही आवडले असावे म्हणून कि काय पण देवाने तिला आपल्याकडे बोलावून घेतले, तिच्या विमानास अपघात झाला आणि बिचारी आपले प्राण गमावून बसली .....................
हि बातमी ऐकून तिचा नवरा एवढा रडला कि उभ्या आयुष्यात तो कधी एवढा रडला नसेल किंवा त्याच्या इतके कोणी एवढे रडले नसेल ..................
पण इथे तिचे प्रेम संपले नव्हते, ते तर आता सुरु झाले होते, तिच्या दुर्दैवी मृत्युनंतर देखील रोज त्याला गुलाबाचे फुल मिळत होते...............
हे बघून तिचा नवरा आश्चर्य चकित झाला व ह्या मागाचे कारण शोधण्यासाठी त्याने रोज फुल घेऊन येणार्या मुलास विचारले
तिचा नवरा :- तुला हे फुल कोण देत नक्की, माझी बायको मरून १५ दिवस झाले तरी तू रोज फुल आणून देत आहेस, नक्की प्रकार काय आहे ?
मुलगा :- साहेब, तुमची बायको तुमच्यावर खूप प्रेम करते, तिची विचारशक्ती खूप पुढची होती, म्हणून तिने आधीच विचार करून ठेवला होता कि, "जर कधी विमानास अपघात झाला तर माझे जीवन संपेल पण प्रेमाला कधी संपवायचे नाही" आणि ह्या विचाराने तिने मला आधीच भरपूर पैसे देऊन ठेवले आहेत जेणे करून आयुष्यभर ती आता तुम्हाला रोज एक गुलाबाचे फुल देऊ शकेल .... आणि तिचे नसणे सुद्धा तुम्हाला असण्याची जाणीव करून देईल.


Photo: ♥ काल्पनिक प्रेम कहाणी .... "३० दिवस" ♥

मुलगा आणि मुलगी बागेत बसलेले असतात,

मुलगा :- मला वाटते आता आपण दोघेच ह्या जगामध्ये राहिलो आहोत ... कारण माझे सारे मित्र प्रेमात आहेत !!
मुलगी :- मलाही हेच वाटते कारण माझ्याही सार्या मैत्रिणी प्रेमात आहेत.
मुलगा :- आता काय करायचे ?
मुलगी :- आपण एक खेळ खेळूया !!
मुलगा :- खेळ ... कोणता खेळ ?
मुलगी :- ३० दिवसांसाठी आपण एकमेकांचे गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड बनुयात !! 

पहिले १ te ५ दिवस :- ते सिनेमा पाहतात , भरपूर फिरतात !!

६ ते १५ दिवस :- सर्कस मध्ये असलेल्या भूत हवेली मध्ये ते जातात, ती खूप घाबरते आणि त्याचा हाथ पकडते पण नंतर लक्षात येते कि तिने चुकून दुसर्याचाच हाथ पकडला आहे ...... दोघेही हसतात.बाहेरच एक ज्योतिषी बसलेला असतो ते आपले भविष्य त्याला विचारतात, तो म्हणतो " तुम्ही लवकरात लवकर लग्न करून घ्या, आणि आनंदात रहा .... आणि तो ज्योतिषी रडायला लागतो ........ "

१६ ते २८ दिवस :- ते दोघे एका टेकडीवर बसले असता चांदणी पडताना त्याना दिसते .....ती मुलगी काहीतरी पुटपुटते ..... 

२९ वा दिवस :- पुन्हा ते दोघे त्याच बागेत त्याच जागेवर येउन बसतात
मुलगा :- मी तुझा एपल जूस घेऊन येतो असे म्हणून तो तेथून जातो !!२० मिनिट नंतर एक अनोळखी माणूस तेथे येतो :- तो मुलगा तुम्हा बॉयफ्रेंड आहे का ?
मुलगी :- हो ! का ? काय झाले ?
अनोळखी माणूस :- त्याला एका गाडीने उडविले आहे व तो खूप गंभीर अवस्थेत आहे !!
हरणाच्या गतीने ती अतिशय दुखित होऊन त्याला भेटण्यासाठी तेथून पळ काढते ......

२९ वा दिवस रात्री ११ वाजून ५७ मिनिटांनी :-डॉक्टर बाहेर येतात व त्या मुलीच्या हाथात एपल जूस व पत्र देतात !!

ती ते पत्र वाचते :- हे २९ दिवस जे मी तुझ्या बरोबर घालविले ते माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होते .. मी तुझ्या प्रेमात पडलो आहे, आणि हा खेळ आपण आयुष्यभर खेळावा हि माझी इच्छा होती !!

मुलगी आक्रोश करून रडू लागते :- नाही, मी तुला मरून देणार नाही ...... चांदणी पडल्यावर मी तुलाच मागितले होते, मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते ........ आता मला कळाले कि तो ज्योतिषी का रडला होता, पण मी तुला मरून देणार नाही ..... प्लीज मला सोडून नको जाउस प्लीज ...... I Love You, I Love You, I Love you very very much !! 
........ तेवढ्यात रात्रीचे १२ वाजतात ...... मुलाचे हृदय पुन्हा श्वास घ्यायला लागते ....... तो ३० वा दिवस होता !!! 

♥ कोणीतरी खरच म्हंटल आहे कि " अगर किसी चीज को तुम सच्चे दिल से चाहो, तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने में जूट जाती हैं " ♥♥ काल्पनिक प्रेम कहाणी .... "३० दिवस" ♥

मुलगा आणि मुलगी बागेत बसलेले असतात,

मुलगा :- मला वाटते आता आपण दोघेच ह्या जगामध्ये राहिलो आहोत ... कारण माझे सारे मित्र प्रेमात आहेत !!
मुलगी :- मलाही हेच वाटते कारण माझ्याही सार्या मैत्रिणी प्रेमात आहेत.
मुलगा :- आता काय करायचे ?
मुलगी :- आपण एक खेळ खेळूया !!
मुलगा :- खेळ ... कोणता खेळ ?
मुलगी :- ३० दिवसांसाठी आपण एकमेकांचे गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड बनुयात !!

पहिले १ te ५ दिवस :- ते सिनेमा पाहतात , भरपूर फिरतात !!

६ ते १५ दिवस :- सर्कस मध्ये असलेल्या भूत हवेली मध्ये ते जातात, ती खूप घाबरते आणि त्याचा हाथ पकडते पण नंतर लक्षात येते कि तिने चुकून दुसर्याचाच हाथ पकडला आहे ...... दोघेही हसतात.बाहेरच एक ज्योतिषी बसलेला असतो ते आपले भविष्य त्याला विचारतात, तो म्हणतो " तुम्ही लवकरात लवकर लग्न करून घ्या, आणि आनंदात रहा .... आणि तो ज्योतिषी रडायला लागतो ........ "

१६ ते २८ दिवस :- ते दोघे एका टेकडीवर बसले असता चांदणी पडताना त्याना दिसते .....ती मुलगी काहीतरी पुटपुटते .....

२९ वा दिवस :- पुन्हा ते दोघे त्याच बागेत त्याच जागेवर येउन बसतात
मुलगा :- मी तुझा एपल जूस घेऊन येतो असे म्हणून तो तेथून जातो !!२० मिनिट नंतर एक अनोळखी माणूस तेथे येतो :- तो मुलगा तुम्हा बॉयफ्रेंड आहे का ?
मुलगी :- हो ! का ? काय झाले ?
अनोळखी माणूस :- त्याला एका गाडीने उडविले आहे व तो खूप गंभीर अवस्थेत आहे !!
हरणाच्या गतीने ती अतिशय दुखित होऊन त्याला भेटण्यासाठी तेथून पळ काढते ......

२९ वा दिवस रात्री ११ वाजून ५७ मिनिटांनी :-डॉक्टर बाहेर येतात व त्या मुलीच्या हाथात एपल जूस व पत्र देतात !!

ती ते पत्र वाचते :- हे २९ दिवस जे मी तुझ्या बरोबर घालविले ते माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होते .. मी तुझ्या प्रेमात पडलो आहे, आणि हा खेळ आपण आयुष्यभर खेळावा हि माझी इच्छा होती !!

मुलगी आक्रोश करून रडू लागते :- नाही, मी तुला मरून देणार नाही ...... चांदणी पडल्यावर मी तुलाच मागितले होते, मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते ........ आता मला कळाले कि तो ज्योतिषी का रडला होता, पण मी तुला मरून देणार नाही ..... प्लीज मला सोडून नको जाउस प्लीज ...... I Love You, I Love You, I Love you very very much !!
........ तेवढ्यात रात्रीचे १२ वाजतात ...... मुलाचे हृदय पुन्हा श्वास घ्यायला लागते ....... तो ३० वा दिवस होता !!!

♥ कोणीतरी खरच म्हंटल आहे कि " अगर किसी चीज को तुम सच्चे दिल से चाहो, तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने में जूट जाती हैं " ♥





Photo: ♥ खरच खूप छान स्टोरी आहे.. मनापासून वाचा...

त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण होते.

ती सुंदर होती, बुध्दिमानही होती. सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी.

पण ती कोणालाच जवळीक साधु देत नव्हती.



तो फार साधा. आर. के. लक्ष्मणच्या 'कॉमनमॅन' सारखा. त्याला तर त्याचे मित्रही भाव देत नव्हते. मग तिच्यासारख्या मुली तर चंद्राइतक्या अप्राप्यच! तिचं त्याच्याकडं लक्षही नव्हतं त्या पार्टीत.

आपल्याच विश्वात मश्गुल होती ती!



पण आपण धाडस करायचच, असं ठरवून, सारं बळ एकवटुन त्यानं तिला विचारलं, 'तु पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील?' तिला 'नाही' म्हणणं फार सोप्पं होतं. पण त्याच्या डोळ्यांतले नितळ, पारदर्शी भाव आणि आवाजातलं आर्जव जाणुन तिला का कोण जाणे, 'हो' म्हणावसं वाटलं. ती 'हो' म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं. या शक्यतेचा त्यानं विचारच केला नव्हता!

जवळच्याच कॉफी पार्लरमध्ये दोघं कोप-यातल्या टेबलावर बसली. कॉफीची ऑर्डर दिली. पण काय बोलायचं, हे त्याला सुचेचना! तो खुपच नर्व्हस झाला होता. आणि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं तीसुध्दा अवघडली. झक मारली आणि याला हो म्हटलं, असंही मनात आलं तिच्या!

कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला. त्यानं वेटरला हाक मारली. वेटर प्रश्नार्थक चेह-यानं टेबलाजवळ येऊन उभा राहीला. तो म्हणाला, 'थोडं मीठ देता? मला कॉफीत टाकायचंय!' सारं कॉफी शॉप या अनपेक्षित मागणीनं गोंधळात पडलं. विचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहु लागले. तीसुध्दा!

वेटरनं मुकाट्याने मीठ आणुन दिलं आणि देताना - "कैसे कैसे लोग आते है!" अशा अर्थाचा चेहराही केला. त्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला! ती खरंच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क

मीठ! अखेरीस तिनं विचारलंच "पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली?"

"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं..." शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला... "सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत धावत व्हरांड्यात येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे. आता आई राहिली नाही. आणि ते समुद्रकाठचं घरही. पण खारट कॉफीची

चव जिभेवर आहे. खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते..." भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला.

तिचं ह्र्दय भरून आलं - त्याच्या निरागसतेनं. किती हळुवार होतं त्याचं मन. मग तीही बोलली... आपल्या दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल... तिच्या स्वप्नांबद्दल... खरचं खुप छान डेट झाली ती!

मग ते पुन्हा पुन्हा भेटत राहीले. अखेर तिला पटलं, हाच आपला जीवनसाथी. तो शांत होता. संयमी होता. हळुवार होता. तिची काळजी घेणारा होता. मग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं! चार-चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि दिवस खुप मजेत जाऊ लागले. एखाद्या परीकथेसारखे. खरंच त्यांचं आयुष्य खुप सुखी होतं. ती त्याच्यासाठी सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा! आणि हो, त्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमुटभर मीठही टाकायची त्या कॉफीत! अशीच भर्रकन ४० वर्षं कधी उडुन गेली, ते कळंलच नाही. एके रात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी...! काही दिवसांनी ती सावरली. रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली. एकदा सहज म्हणुन त्याचं पुस्तकांच कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली. त्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती कधीतरी लिहीली होती.

"माझ्या प्रिये, मला माफ कर! आयुष्यभर मी

तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो, त्याबद्द्ल मला क्षमा कर! हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो... पहिल्यांदा आणि शेवटचं! आयुष्यभर ही खंत मला जाचत राहिली. पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही... केवळ तु मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने!



प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो, तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती! त्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो, की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं म्हणुन मी ते तसंच पुढे चालवून घेतलं... खारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती! पण मला तु खुप आवडतेस... आणि तुला गमावू नये म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी मी पीत राहिलो. ...आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलंच पाहीजे. नाही तर हे खोटेपणाचं ओझं मी पेलू शकणार नाही! प्लीज - मला माफ करशील?"


♥ खरच खूप छान स्टोरी आहे.. मनापासून वाचा...

त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण होते.

ती सुंदर होती, बुध्दिमानही होती. सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी.

पण ती कोणालाच जवळीक साधु देत नव्हती.



तो फार साधा. आर. के. लक्ष्मणच्या 'कॉमनमॅन' सारखा. त्याला तर त्याचे मित्रही भाव देत नव्हते. मग तिच्यासारख्या मुली तर चंद्राइतक्या अप्राप्यच! तिचं त्याच्याकडं लक्षही नव्हतं त्या पार्टीत.

आपल्याच विश्वात मश्गुल होती ती!



पण आपण धाडस करायचच, असं ठरवून, सारं बळ एकवटुन त्यानं तिला विचारलं, 'तु पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील?' तिला 'नाही' म्हणणं फार सोप्पं होतं. पण त्याच्या डोळ्यांतले नितळ, पारदर्शी भाव आणि आवाजातलं आर्जव जाणुन तिला का कोण जाणे, 'हो' म्हणावसं वाटलं. ती 'हो' म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं. या शक्यतेचा त्यानं विचारच केला नव्हता!

जवळच्याच कॉफी पार्लरमध्ये दोघं कोप-यातल्या टेबलावर बसली. कॉफीची ऑर्डर दिली. पण काय बोलायचं, हे त्याला सुचेचना! तो खुपच नर्व्हस झाला होता. आणि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं तीसुध्दा अवघडली. झक मारली आणि याला हो म्हटलं, असंही मनात आलं तिच्या!

कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला. त्यानं वेटरला हाक मारली. वेटर प्रश्नार्थक चेह-यानं टेबलाजवळ येऊन उभा राहीला. तो म्हणाला, 'थोडं मीठ देता? मला कॉफीत टाकायचंय!' सारं कॉफी शॉप या अनपेक्षित मागणीनं गोंधळात पडलं. विचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहु लागले. तीसुध्दा!

वेटरनं मुकाट्याने मीठ आणुन दिलं आणि देताना - "कैसे कैसे लोग आते है!" अशा अर्थाचा चेहराही केला. त्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला! ती खरंच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क

मीठ! अखेरीस तिनं विचारलंच "पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली?"

"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं..." शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला... "सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत धावत व्हरांड्यात येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे. आता आई राहिली नाही. आणि ते समुद्रकाठचं घरही. पण खारट कॉफीची

चव जिभेवर आहे. खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते..." भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला.

तिचं ह्र्दय भरून आलं - त्याच्या निरागसतेनं. किती हळुवार होतं त्याचं मन. मग तीही बोलली... आपल्या दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल... तिच्या स्वप्नांबद्दल... खरचं खुप छान डेट झाली ती!

मग ते पुन्हा पुन्हा भेटत राहीले. अखेर तिला पटलं, हाच आपला जीवनसाथी. तो शांत होता. संयमी होता. हळुवार होता. तिची काळजी घेणारा होता. मग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं! चार-चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि दिवस खुप मजेत जाऊ लागले. एखाद्या परीकथेसारखे. खरंच त्यांचं आयुष्य खुप सुखी होतं. ती त्याच्यासाठी सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा! आणि हो, त्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमुटभर मीठही टाकायची त्या कॉफीत! अशीच भर्रकन ४० वर्षं कधी उडुन गेली, ते कळंलच नाही. एके रात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी...! काही दिवसांनी ती सावरली. रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली. एकदा सहज म्हणुन त्याचं पुस्तकांच कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली. त्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती कधीतरी लिहीली होती.

"माझ्या प्रिये, मला माफ कर! आयुष्यभर मी

तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो, त्याबद्द्ल मला क्षमा कर! हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो... पहिल्यांदा आणि शेवटचं! आयुष्यभर ही खंत मला जाचत राहिली. पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही... केवळ तु मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने!



प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो, तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती! त्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो, की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं म्हणुन मी ते तसंच पुढे चालवून घेतलं... खारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती! पण मला तु खुप आवडतेस... आणि तुला गमावू नये म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी मी पीत राहिलो. ...आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलंच पाहीजे. नाही तर हे खोटेपणाचं ओझं मी पेलू शकणार नाही! प्लीज - मला माफ करशील?



Photo: तीच्या सोबत बोलताना शब्दच संपतात..

ती गेल्यावर नको- नको ते आठवतात...

तीला वाटत माझ्या जवळ शब्दच नसतात,

पण तीला कोण सांगणार,
तीच्या स्तुतीमध्ये शब्दच कमी पडतात.... ♥



खरं प्रेम.......... ♥

एकदा एका प्रियासीने
आपल्या प्रियकराला विचारले,
"तू मला नेहमी तुझ्याच हृदयात ठेवशील ना ?
जसं मी तुला माझ्या हृदयात ठेवलं आहे तसं..." 

तेव्हा प्रियकर आपल्या प्रियासिला म्हणाला,
"मी कधी तुला माझ्या हृदयात ठेवणार नाही.
कारण तू नेहमी माझ्या हृदयाच्या खोल दरीत
असशील जिकडून तुलाकोणीच काडू शकणार
नाही
जर तुला बघायचच आहे माझं तुझ्यावरकिती प्रेम आहे
तर मी सांगतो तसं कर,
तुझे डोळे बंद कर
आणि ज्याचा चेहरा तुला दिसेल तो मीच असेन
तुझा हाथ तुझ्या हृदयावर ठेवून प्रत्येक
हृदयाच्या ठोक्याला मेहसूस कर, तो प्रत्येक
हृदयाच्या ठोका नेहमी माझ्यासाठी धडकत असेल
जेव्हा तुझ्या आयुष्यात कधी खुशीचा क्षण येईल,
तेव्हा पहिला व्यक्ती जो खुशीचाक्षणात
सामील असेल तो मीच असेन
जेव्हा तू कधी दुखी असशील आणि तुला रडावसं वाटत असेल,
तेव्हा तुझ्या भावनांना वाटून
घेण्यासाठी आणि तुला दुखात
हसवण्यासाठी मीच असेन
जेव्हा तू आयुष्यात कधी कठीणपरीस्तीत
असशील, तेव्हा फक्त मला मनापसून हाक मार, बघ
मी तुझ्या जवळच असीन
जेव्हा तू हे जग सोडून जाशील,
तेव्हा फक्त आपल्या बाजूला बघ
मी तुझ्या सोबतच असेन
कारण मी नेहमी तुझ्याच बरोबर असीन माझी शोना............ I Love You... ♥





एक खरी पण आधुरी प्रेम
कहाणी................
मी आणि माझी मैत्रीण
कॉलेजला निगालो होतो .रोजच्या प्रमाणे
सर्व मैत्रीणीना कॉल करत होतो.पण
त्या वेळेस माझ्या मैत्रिणीच्या हातून एक
राँग नंबर वर मिसकॉल लागला .त्यानंतर
त्या नंबर वरून परत फोन आला त्या नंबर
वरून एक मुलगा बोलत
होता .बोलता बोलता त्यांच्या मध्ये
मैत्रीचे नाते निर्माण झाले.ते दोघे एक
मेकांना रोज फोन करू लागले.
रोज फोनवर बोलत असल्यामुले
त्या दोघांना एकमेका बद्दल
एवढी एकाघ्रता निर्माण झाली की.
त्याने जर एक दिवस फोन केला नाही तर
ती त्याच्या फोन ची वाट दिवस भर
बागत आसायची.ते दोघे दिवस दिवस
एकमेका बरोबर फोनवर बोलत असायचे पण
त्या दोघांनी आजून एकमेकांना पाहिले
नव्हते.
पण त्यांच्या मैत्रीचे नाते नंतर प्रेमात
झाले.ते दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम
करू लागले होते.त्यांचा हा क्रम
काही दिवस आसाच चालू राहिला पण एक
दिवस त्यांनी भेटण्याचे
ठरवले.आणि एका फेमस असणारे गणपतीचे
मंदिर त्या ठिकाणी भेटण्यास आले.दोघे
बोलत बसले होते कारण
त्यांनी पहिल्यांदाच एकमेकांना पहिले
होते.मी हे सर्व लांबून पाहत होते.नंतर
त्यांनी जाण्याचे ठरवले आणि आम्ही तेतून
निघून गेलो.त्यानंतर ते दोघे भेटत
होते.फोनवर बोलत होते.
पण काही दिवसांनी हे सर्व
मुलाच्या घरी समजले.या गोष्टीला त्यांचा विरोध
होता.त्यांनी त्याच्याकडून त्याचा फोन
कडून घेतला.त्या राघाच्या भरत
तो घरातून बाहेर पडला.काही दिवस
आपल्याला फोन
आला नाही याची ती काळजी ती मुलगी करू
लागली.तिने त्याला फोन केला.पण
त्याला फोन लागत नवता.कितेक दिवस
गेले पण याचा फोन
आला नाह.तिला काही समजत
नवते.शेवटी ती फोन डिक्शनरीतून
त्याच्या घरचा फोन नंबर शोधून त्या वर
फोन लावला.तिने त्याच्या बद्दल
विचारले
तेव्हा त्याचा एका आठवड्या पूर्वी अपघात
झाला आणि त्या मध्ये तो मरण
पावला आहे.हे तिला कळले
तेव्हा तिला खूप मोठा मानसिक
धक्का बसला.ती खूप रडू
लागली.या घटनेचा तिच्या मनावर
एवढा मोठा आघात
झाला कि ती तिची शुद्ध हरपून
बसली.काही दिवसांनी ती या मधून
बाहेर पडली तेव्हा तिने
आपल्या जगण्याला काही आर्थ
नाही म्हणून तिने आत्म्हात्या केली.
कारण तिने त्याच्या शिवाय
जगण्याची कल्पना सुधा केली नवती................­




एक अजब प्रेमकहाणी:
मुंबईत वावरलेली निशिता एक चांगली लेखिका होती.तिला एक नोवेल(कादंबरी) लिहायची होती पण विषय मिळत नव्हता.कदाचित तो विषय तिला तिच्या मुळ गावात मिळु शकतो या आशेने ति जंगमवाडीला येत होती.तिचे वडील जंगमवाडीचे देशमुख होते.घोडागाडीची चाके गावाकडे हळुहळु सरकत होती.तसतशी गावचं वेगळेपण तिला जाणवत होतं.वीस वर्षाँच्या मोठ्या अंतरानंतर ती गावी येत होती.अचानक एक वेडा कुठुनतरी आला आणि तिच्या हातात असलेली एक प्रसिद्ध कादंबरी हिसकावुन घेऊन गेला.टांगा थांबवुन ती त्या वेड्याचा शोध घेऊ लागली पण,फाटलेले कपडे,वाढलेले केस दिसायला बावळट असणारा असा तो वेडा कुठे गायब झाला ते कळलंच नाही.अचानक तिला कोणीतरी हाक मारली,त्या दिशेने पाहीलं तर एक बाई तिला आवाज देत होती.ती बाई तिच्याजवळ आली.आणि म्हणाली,तुम्ही निशिता ताई ना?
हो..
मी रंजना,देशमुख साहेबांच्या इथेकाम करते.तुम्हाला घ्यायला साहेबांनी मला धाडलंय.कुठायत तुमच्या बॅगा,सामान?
टांग्यामध्ये आहेत.
रंजनाने निशिताचं राहण्याचं सगळं सामान घेतलं आणि तिला देशमुख वाड्यावर घेउन गेली.वडीलांसोबतच्या थोड्या वेळच्या गप्पा झाल्यावर निशिताने आपला ईथे येण्याचा हेतु सांगितला.वडीलांनी तिच्या हेतुला सहमती दर्शविली,आणि रंजनाला तिला सोबत राहायला सांगितलं.एक दिवसाच्या विश्रांतीनंतर निशिता रंजनाला घेऊन बाहेर पडली.गावाजवळुन वाहणारी नदी,सुंदर रान,झाडे बघुन निशिता मोहुन गेली.पण अचानक एका जागी येऊन ती थांबली.कारण एका झाडावर बदाम कोरलं होतं.ज्यामध्ये दिपक आणि विणा अशी नावे कोरली होती.निशिताने रंजनाला या गोष्टीबद्दल विचारले.ती म्हणाली,यामागे एक प्रेमकथा आहे.
.
निशिता म्हणाली,मग सांगना.
ती सांगु लागली,
एक चार पाच वर्षापुर्वीची गोष्ट आहे.ज्यावेळी विणा आणि दिपक एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे.ते दोघे याच गावातले.रोज संध्याकाळी ज्यावेळी सुर्य बुडत्याला असायचा त्यावेळी ते एकमेकांना इथे भेटायला यायचे.दिवसभर घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी ते सांगायचे.एक दुसर्याचं दुःख वाटुन घ्यायचे आणि सुखही.विणा आणि दिपक यांना आपलं आयुष्य हळुहळु एकमेकांशिवाय अधुरं वाटु लागलं होतं.हळुहळु त्यांच्या प्रेमाची चर्चा गावागावात रंगु लागली.विणाच्या बापापर्यँत बातमी पोहोचली.त्याने तिचं बाहेर येणं जाणं बंद केलं.गाठीभेटी बंद झाल्या.एकमेकांसोबत ते आठवणीतच बोलु लागले.आणि त्यातच भर म्हणजे दिपकचं बारावीपर्यँतचं शिक्षण पुर्ण झालं होतं,पुढच्या शिक्षणासाठी त्याला शहरात जावं लागणार होतं.त्याच्याजवळ एक दिवस होता,त्याने विणाला एका छोट्या मुलीकडुन निरोप धाडला.विणा त्या सायंकाळी बाबाची नजर चुकवत. कशीबशी आली होती.त्याने तिला सर्व हकीकत सांगितली,दोघांनी एकमेकांना लग्नाचं वचन दिलं.आणि एक आठवण म्हणुन त्यांनी या झाडावर बदाम कोरलं आणि ज्यात आपली नावे लिहीली.भरलेल्या डोळ्यांनी त्यांनि विरह स्वीकारला.
इतकी कथा ऐकुन निशिताचा उत्साह वाढला होता,ती म्हणाली,मग पुढे काय झालं?
पुढे मग दिपक शहरी निघुन गेला.तिकडुन तो विणाला वेळोवेळी पत्रे पाठवु लागला,आणि विना देखील पत्रे पाठवायची.एक दोन वर्षांनंतर विणाची पत्रे यायची बंद झाली.दिपकच्या पत्राला उत्तर येत नव्हतं.विणाचं पत्र येऊन तीन महीन्यांच्या वर वेळ झाला होता.दिपकचा जीव कासावीस झाला होता.तो तातडीने गावी निघुन आला.आल्या आल्या तो विणाच्या घरीच गेला पण तिथे गेल्यावर त्याला जबरदस्त आश्चर्याचा धक्का बसला.कारण त्याला कळलं कि विणाचं लग्न झालं आहे आणि तिला दुर कोणत्या तरी गावी दिलं आहे.त्याला हे कळतांच तो स्वतःला सावरु शकत नव्हता.त्याच्या मनात हजार प्रश्नांनी गर्दी केली होती.पण त्या प्रश्नांची उत्तरे द्यायला विणा इथे नव्हती.तो गावातल्या आपल्या पुर्वीच्या घरी गेला.
पुढची कथा रंजना निशिताला ऐकवणार तेवढ्यात वाड्यावरचा नोकर देशमुख साहेबांचा निरोप घेऊन आला,संध्याकाळ झाली आहे ताईसाहेब,काकासाहेबां­नी सांज व्हायच्या आत दोघीँना वाड्यावर बोलावलंय..असं सांगुन तो नोकर निघुन गेला.
रंजना म्हणाली,चला ताईसाहेब काकासाहेबांनी बोलावलंय आता जावं लागेल आपल्याला.
अगं पण पुढची कथा?
ती मी उद्या सांगेन तुम्हाला,न्हायतर,काकासाहेब रागावतील.
ठीकेय चल मग.
रात्रीच्या जेवणानंतर तिला झोपच येत नव्हती,तिला कथेच्या पुढच्या भागाची उत्सुकता झोपु देत नव्हती.रात्री उशीरा तिला झोप लागली....


विणाशिवाय काय झालं दिपकचं?विणाने लग्नाआधी दिपकला आपल्या सध्य परिस्थितीची जाणीव करुन देणारं पत्र का नाही पाठवलं?काय विणाने दिपकशी धोखा केला?काय तिने पत्र पाठवलं पण त्याला ते मिळालं नाही?पुढे दिपकचं काय झालं?तो वेडा होतातरी कोण?काय निशिताला तिच्या कादंबरीचा विषय मिळाला?
या प्रश्नांची उत्तरे तुम्हा सर्वांनाच हवी आहेत हे मला माहीतीये पण यापुढची कथा वाचण्यासाठी तुम्हाला निशितासारखीच वाट पहावी लागेल उद्यापर्यँतची....हो पण या कथेचा पुढचा भाग उद्या म्हणजे 10-12-12 या तारखेला सायंकाळी आठ वाजता नक्की पोस्ट होईल,आणि तो ही इथेच.मी तुम्हाला विश्वास देतो की या कथेचा शेवट हा खुप रंजक आहे.जो तुम्हाला फक्त आवडणारच नाही तर तो तुमच्या मनालासुद्धा भिडेल.तोपर्यँत काळजी घ्या................­......,..कथालेखक अवि/एक प्रियकर



Photo: एक अजब प्रेमकहाणी भाग २
ही कथा वाचण्याआधी या कथेचा पहीला भाग वाचुनच हा भाग वाचावा ही विनंती,....
रात्रीच्या उशीरच्या जागरणानंतर निशिता लवकर उठली होती.दिपक आणि विणाच्या प्रेमकथेविषयीची तिची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.फ्रेश होऊन ती रंजनाची वाट पाहत होती.थोड्या वेळाने रंजना वाड्यावर आली,रंजनाला पाहुन निशिताला आनंद झाला.ती लगेच तिथेच घेउन गेली जिथे काल त्या दोघी गेल्या होत्या.रंजनाला पुढची कथा ऐकवण्यासाठी विनवणी करु लागली.
अहो थांबा ताईसाहेब सांगते सांगते,तर काल मी कुठे होते?हां आठवलं...
विणाच्या लग्नाच्या बातमीनंतर दिपक स्वतःला सावरु शकत नव्हता.तो कासावीस व्हायचा,त्याच्या मनात विणाला भेटण्याची प्रबळ इच्छा व्हायची.आणि त्यामुळे तो तिचा गावोगावी शोध घेऊ लागला.पण ती त्याला सापडत नव्हती.तिच्या आठवणीत तिची जुनीच पत्रे वाचायचा.एक दिवस तिचा त्याला शोध लागला.तो लगबगीने त्या पत्त्यावर गेला.पण समोरचा प्रसंग बघुन त्याच्या पायाखालची जमीन सरकली.त्याच आभाळ फाटलं.त्याच्या समोर विणाचं प्रेत स्मशानात नेत होते.ते बघुन त्याच्या डोळ्यातले अश्रु हृदयातच कैद झाले,आणि तो वेडा झाला.तेव्हापासुन आजपर्यँत तो वेडाच आहे....
विणाची आणि दिपकची ही कहाणी ऐकुन निशिताने भरल्या डोळ्याने रंजनाला प्रश्न विचारला.पण विणाचा मृत्यु कसा झाला?आणि दिपक आता कुठे आहे?
विणाला दिपकच्या प्रेमाचा विरह सहन झाला नाही आणि तिने आत्महत्या केली,हा योगायोग इतकाच कि दिपकने विणाला शेवटच्या दिवशीच पाहीलं.त्याच्या वेडेपणानंतर काकासाहेब(देशमुख)यांनी त्याला गावात आणलं त्यानंतर तो या गावातच फिरत असतो.....
तु मला त्याच्या घरी घेऊन जाऊ शकतेस का?निशिताने विचारले.
हो।चला आपण तिकडेच जाऊ.
त्या दोघी दिपकच्या घरी गेल्या,घराचे दार उघडेच होतं,त्या दोघी आत गेल्या.घरातलं सामान अस्तव्यस्त पडलं होतं.निशिता एकेक गोष्ट व्यवस्थित पडताळत होती.तिला विणाची ती पत्रे मिळाली जी दिपकने जपुन ठेवली होती.एक गोष्ट पाहुन तिला समजलं की दिपक हा तोच वेडा होता,ज्याने माझ्या हातातुन कादंबरी घेतली होती.कारण ती कादंबरी सुद्धा निशिताला तेथेच मिळाली...
नंतर त्या दोघी वाड्यावर गेल्या.
निशिताला तिच्या novel writing साठी एक जबरदस्त विषय मिळाला होता.गावातच राहुन पुढच्या सहा महीन्यात दिपक आणि विणाच्या प्रेमावर इंग्रजीमध्ये कादंबरी लिहीली.वितरकांशी बोलणी झाली.कादंबरी छापली गेली.विणा दिपकच्या प्रेमकहाणीवर वाचकांनी उड्या घेतल्या.पुढच्या चार सहा महीन्यातच ही कहाणी bst selling novels च्या रांगेत जाऊन बसली.विणा आणि दिपकच्या प्रेमकहाणीला जागतिक स्तरावर नेण्याचा निशिताचा हेतु साध्य होत होता.पण अजुन एक गोष्ट बाकी होती ते म्हणजे बुकर पुरस्कारावर या कादंबरीचं नाव कोरणं.आणि शेवटच्या काही कादंबर्यांमधुन याच कादंबरीने हा पुरस्कार पटकावला.संपुर्ण देशात या कादंबरीचा उदोउदो होत होता.पण निशिताच्या डोळ्यात अश्रु होते.कारण त्यावेळी तिला विणाने दिपकला लिहीलेलं शेवटचं पत्र हाती लागलं होतं,ज्यामध्ये विणाने म्हटलं होतं..तुझ्याशिवाय जगण्यासाठी माझ्याकडे आयुश्यच नाहीये.वडीलांच्या हट्टापुढे नाईलाजाने जोडलेलं हे नातं,मला डोईजड होत होतं.मला माहीतीये आपण सोबत जगण्यामरण्याच्या शपथा खाल्ल्या होत्या पण,तुझी साथच नसेल तर अशा जगण्याला अर्थ तो काय?पण एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या मृत्युनंतरही तु जगायचंस भरपुर जगायचंयस.मी जगेन अथवा मरेन पण मरेपर्यँत आणि मेल्यानंतरही फक्त तुझ्यावरच प्रेम करेन........

मित्रांनो या कथेतुन योग्य तो बोध घ्या.जो दिवस तुम्ही तुमच्या मरणासाठी ठरवला असेल कदाचित तोच दिवस तुमच्या आयुष्यातला सर्वात सुखाचा दिवस देखील असु शकतो पण ते सुख भोगण्यासाठी तुमच्याकडे आयुष्यतर नक्कीच शिल्लक असलं पाहीजे ना?so b positive.............कथालेखक अवि/एक प्रियकर


एक अजब प्रेमकहाणी भाग २
ही कथा वाचण्याआधी या कथेचा पहीला भाग वाचुनच हा भाग वाचावा ही विनंती,....
रात्रीच्या उशीरच्या जागरणानंतर निशिता लवकर उठली होती.दिपक आणि विणाच्या प्रेमकथेविषयीची तिची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.फ्रेश होऊन ती रंजनाची वाट पाहत होती.थोड्या वेळाने रंजना वाड्यावर आली,रंजनाला पाहुन निशिताला आनंद झाला.ती लगेच तिथेच घेउन गेली जिथे काल त्या दोघी गेल्या होत्या.रंजनाला पुढची कथा ऐकवण्यासाठी विनवणी करु लागली.
अहो थांबा ताईसाहेब सांगते सांगते,तर काल मी कुठे होते?हां आठवलं...
विणाच्या लग्नाच्या बातमीनंतर दिपक स्वतःला सावरु शकत नव्हता.तो कासावीस व्हायचा,त्याच्या मनात विणाला भेटण्याची प्रबळ इच्छा व्हायची.आणि त्यामुळे तो तिचा गावोगावी शोध घेऊ लागला.पण ती त्याला सापडत नव्हती.तिच्या आठवणीत तिची जुनीच पत्रे वाचायचा.एक दिवस तिचा त्याला शोध लागला.तो लगबगीने त्या पत्त्यावर गेला.पण समोरचा प्रसंग बघुन त्याच्या पायाखालची जमीन सरकली.त्याच आभाळ फाटलं.त्याच्या समोर विणाचं प्रेत स्मशानात नेत होते.ते बघुन त्याच्या डोळ्यातले अश्रु हृदयातच कैद झाले,आणि तो वेडा झाला.तेव्हापासुन आजपर्यँत तो वेडाच आहे....
विणाची आणि दिपकची ही कहाणी ऐकुन निशिताने भरल्या डोळ्याने रंजनाला प्रश्न विचारला.पण विणाचा मृत्यु कसा झाला?आणि दिपक आता कुठे आहे?
विणाला दिपकच्या प्रेमाचा विरह सहन झाला नाही आणि तिने आत्महत्या केली,हा योगायोग इतकाच कि दिपकने विणाला शेवटच्या दिवशीच पाहीलं.त्याच्या वेडेपणानंतर काकासाहेब(देशमुख)यांनी त्याला गावात आणलं त्यानंतर तो या गावातच फिरत असतो.....
तु मला त्याच्या घरी घेऊन जाऊ शकतेस का?निशिताने विचारले.
हो।चला आपण तिकडेच जाऊ.
त्या दोघी दिपकच्या घरी गेल्या,घराचे दार उघडेच होतं,त्या दोघी आत गेल्या.घरातलं सामान अस्तव्यस्त पडलं होतं.निशिता एकेक गोष्ट व्यवस्थित पडताळत होती.तिला विणाची ती पत्रे मिळाली जी दिपकने जपुन ठेवली होती.एक गोष्ट पाहुन तिला समजलं की दिपक हा तोच वेडा होता,ज्याने माझ्या हातातुन कादंबरी घेतली होती.कारण ती कादंबरी सुद्धा निशिताला तेथेच मिळाली...
नंतर त्या दोघी वाड्यावर गेल्या.
निशिताला तिच्या novel writing साठी एक जबरदस्त विषय मिळाला होता.गावातच राहुन पुढच्या सहा महीन्यात दिपक आणि विणाच्या प्रेमावर इंग्रजीमध्ये कादंबरी लिहीली.वितरकांशी बोलणी झाली.कादंबरी छापली गेली.विणा दिपकच्या प्रेमकहाणीवर वाचकांनी उड्या घेतल्या.पुढच्या चार सहा महीन्यातच ही कहाणी bst selling novels च्या रांगेत जाऊन बसली.विणा आणि दिपकच्या प्रेमकहाणीला जागतिक स्तरावर नेण्याचा निशिताचा हेतु साध्य होत होता.पण अजुन एक गोष्ट बाकी होती ते म्हणजे बुकर पुरस्कारावर या कादंबरीचं नाव कोरणं.आणि शेवटच्या काही कादंबर्यांमधुन याच कादंबरीने हा पुरस्कार पटकावला.संपुर्ण देशात या कादंबरीचा उदोउदो होत होता.पण निशिताच्या डोळ्यात अश्रु होते.कारण त्यावेळी तिला विणाने दिपकला लिहीलेलं शेवटचं पत्र हाती लागलं होतं,ज्यामध्ये विणाने म्हटलं होतं..तुझ्याशिवाय जगण्यासाठी माझ्याकडे आयुश्यच नाहीये.वडीलांच्या हट्टापुढे नाईलाजाने जोडलेलं हे नातं,मला डोईजड होत होतं.मला माहीतीये आपण सोबत जगण्यामरण्याच्या शपथा खाल्ल्या होत्या पण,तुझी साथच नसेल तर अशा जगण्याला अर्थ तो काय?पण एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या मृत्युनंतरही तु जगायचंस भरपुर जगायचंयस.मी जगेन अथवा मरेन पण मरेपर्यँत आणि मेल्यानंतरही फक्त तुझ्यावरच प्रेम करेन........

मित्रांनो या कथेतुन योग्य तो बोध घ्या.जो दिवस तुम्ही तुमच्या मरणासाठी ठरवला असेल कदाचित तोच दिवस तुमच्या आयुष्यातला सर्वात सुखाचा दिवस देखील असु शकतो पण ते सुख भोगण्यासाठी तुमच्याकडे आयुष्यतर नक्कीच शिल्लक असलं पाहीजे ना?so b positive.............कथालेखक अवि/एक प्रियकर



Photo: आज गोविँद खुपच वेगात गाडी मारत होता,त्याचा हा वेग पाहुन निशब्द अवस्थेत कृतिका मागे बसली होती.एका निवांत ठीकाणी त्याने गाडी थांबवली आणि ते दोघे जाऊन एका ठीकाणी बसले,आज थोडा घाबरलेला शांत दिसत होता,अलगद डोळे मिटुन त्याने तिच्या मांडीवर डोके टेकवले.ती त्याच्याकेसांवर हात फिरवत म्हणाली,काय झालं आज शांत का आहेस,घरी काही झालंय का?तो उठला,त्याने खिशातलं मंगळसुत्र काढलं आणि म्हणाला,मलामाझं संपुर्ण आयुष्य तुझ्यासोबत व्यक्त करायचंय,तु करशील माझ्याशी लग्न?
stpd मला तुझ्याशी लग्न करायचं नसतं तर मी तुझ्यावर प्रेमच का केलं असतं.मी तुझ्याशीच लग्न करेन.त्या दोघांच बोलणं सुरु असतानाच अचानक एक दारुड्या तिथे आला आणि त्याच्याशी वाद घालु लागला.आणि त्या वादातच दारुड्याने दारुची बाटली फोडुन कधी त्याच्या पोटात खुपसली हे कळलंच नाही.ती ओरडली,क्षणार्धा त ते घडलं ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती,त्याने दारुड्याला दुर ढकललं.आणि तिला घेऊन गाडी सुरु केली आणि गाडी मारु लागला.तीरडत होती.त्याचं रक्त वाहत होतं.त्यातही त्याने तिला तिच्याघराजवळ सोडलं ती म्हणत होती आपण दवाखान्याला जाऊया आत्ता.तो समजावुन सांगु लागला.तु काळजी नको करु मी मित्रांना दवाखान्यातबोलावतो पैसे घेऊन तु घरी जा.ती अशा अवस्थेत त्याला एकट्याला सोडायला तयारच नव्हती पण याने घातलेल्या शपथेमुळे तिला जावं लागलं.त्याने मित्रांना कॉल करुनपैसे घेऊन दवाखान्यात बोलावलं.तशाच अवस्थेत गाडी मारत तो दवाखान्यात पोचला,मित्र आले होते जास्त काही चौकशी न करता ते त्याला आत घेऊन गेले पण,पोलीस केसम्हणुन दवाखान्यात अॅडमिट करण्यासाठी परवानगी नाकारली.पैसे टाकल्यावर लगेच अॅडमिट करुन घेतलं.थोड्या उपचारानंतर त्याची प्रकृती सुधारली.गोविँदन े मित्रांना सांगितले की कृतिकाला खुशहाली कळवा.कृतिकाला त्याच्या मित्राचा कॉल आल्यावर तिचा जीव भांड्यात पडला,तिला हायसं वाटलं.तिने भेटण्याची इच्छा व्यक्त केली,त्याने सांगितलं तु उद्या येऊ शकतेस आता रात्र होत आलीय त्याची तब्येत खुपच सुधारलीय आता आम्हीही घरी जातोय.तिला खुपच बरं वाटलं.आणि तिने फोन ठेवुन दिला.
मध्यरात्र ओलांडत आली होती गोविँदच्या मित्राला फोन आला की गोविँद दवाखान्यातुन गायब झालाय.लगेच सगळे मित्र दवाखान्याकडे रवाना झाले,गोविँद दवाखान्यात नव्हता.सगळीकडे शोधाशोध सुरु झाली कोणीतरी सांगितलं की एका तरुणाचा जंगलाच्या बाजुला मृतदेह सापडलाय तो गोविँदचा मृतदेह आहे कि नाही हे पाहायला त्यांना जावं लागलं.तिथे गेल्यावर त्याच्या कपड्यावरुन स्पष्ट दिसत होतं,की हा गोविँदच आहे,त्याच्या डोक्यावर दगड घालुन निर्घुण खुन करण्यात आला होता,काळीज पिळवटुन टाकणारं ते सत्य कसं स्वीकारु हेच कळतं नव्हतं,त्याचे मित्र,आई वडील नातेवाईक ढसाढसा रडु लागले.पत्रकार पोलीस वगैरे सर्वजण आले होते.पहाट उलटुन गेली,कोणीतरी सांगितलं की गोविँदच्या मृत्युची बातमी वर्तमानपत्रात छापुन आलीय.मित्रांनी ठरवलं कि ही बातमी कृतिकापर्यँत अजिबात पोहोचु द्यायची नाही.ते तिच्या घरी जाण्यासाठी निघाले,घरी पोहचल्यावर त्यांना दिसलं की कृतिकाचे वडील तिला दवाखान्यात नेत होते कारण कृतिकाने ती बातमी आधीच वाचली होती यांना पोचायला उशीर झाला होता.ती बेशुद्ध पडली होती तिच्या मनावर प्रचंड आघात झाला होता.उपचारानंतर कृतिका बरीझाली..गोविंद आयुष्यातुन निघुन गेलाय हे सत्य तिने आज स्वीकारलंय,पण ती आजही अबोल आहे फक्त त्याच्या आठवणीत आणि गोविँदच्या मृत्युला कारणीभुत असणारे मोकाट फिरतायेत....
मित्रांनो ही कथा वाचुन तुमच्या मनात हजार प्रश्न पडले असतील,पण या प्रश्नाची उत्तरे कोणाकडेच नाहीयेत.आणि माहीती नाही ती कधी मिळतीलही की नाही.ही कथा मांडताना मी यातली मुळ नावे बदलली आहेत...story presentar एक प्रियकर


आज गोविँद खुपच वेगात गाडी मारत होता,त्याचा हा वेग पाहुन निशब्द अवस्थेत कृतिका मागे बसली होती.एका निवांत ठीकाणी त्याने गाडी थांबवली आणि ते दोघे जाऊन एका ठीकाणी बसले,आज थोडा घाबरलेला शांत दिसत होता,अलगद डोळे मिटुन त्याने तिच्या मांडीवर डोके टेकवले.ती त्याच्याकेसांवर हात फिरवत म्हणाली,काय झालं आज शांत का आहेस,घरी काही झालंय का?तो उठला,त्याने खिशातलं मंगळसुत्र काढलं आणि म्हणाला,मलामाझं संपुर्ण आयुष्य तुझ्यासोबत व्यक्त करायचंय,तु करशील माझ्याशी लग्न?
stpd मला तुझ्याशी लग्न करायचं नसतं तर मी तुझ्यावर प्रेमच का केलं असतं.मी तुझ्याशीच लग्न करेन.त्या दोघांच बोलणं सुरु असतानाच अचानक एक दारुड्या तिथे आला आणि त्याच्याशी वाद घालु लागला.आणि त्या वादातच दारुड्याने दारुची बाटली फोडुन कधी त्याच्या पोटात खुपसली हे कळलंच नाही.ती ओरडली,क्षणार्धा त ते घडलं ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती,त्याने दारुड्याला दुर ढकललं.आणि तिला घेऊन गाडी सुरु केली आणि गाडी मारु लागला.तीरडत होती.त्याचं रक्त वाहत होतं.त्यातही त्याने तिला तिच्याघराजवळ सोडलं ती म्हणत होती आपण दवाखान्याला जाऊया आत्ता.तो समजावुन सांगु लागला.तु काळजी नको करु मी मित्रांना दवाखान्यातबोलावतो पैसे घेऊन तु घरी जा.ती अशा अवस्थेत त्याला एकट्याला सोडायला तयारच नव्हती पण याने घातलेल्या शपथेमुळे तिला जावं लागलं.त्याने मित्रांना कॉल करुनपैसे घेऊन दवाखान्यात बोलावलं.तशाच अवस्थेत गाडी मारत तो दवाखान्यात पोचला,मित्र आले होते जास्त काही चौकशी न करता ते त्याला आत घेऊन गेले पण,पोलीस केसम्हणुन दवाखान्यात अॅडमिट करण्यासाठी परवानगी नाकारली.पैसे टाकल्यावर लगेच अॅडमिट करुन घेतलं.थोड्या उपचारानंतर त्याची प्रकृती सुधारली.गोविँदन े मित्रांना सांगितले की कृतिकाला खुशहाली कळवा.कृतिकाला त्याच्या मित्राचा कॉल आल्यावर तिचा जीव भांड्यात पडला,तिला हायसं वाटलं.तिने भेटण्याची इच्छा व्यक्त केली,त्याने सांगितलं तु उद्या येऊ शकतेस आता रात्र होत आलीय त्याची तब्येत खुपच सुधारलीय आता आम्हीही घरी जातोय.तिला खुपच बरं वाटलं.आणि तिने फोन ठेवुन दिला.
मध्यरात्र ओलांडत आली होती गोविँदच्या मित्राला फोन आला की गोविँद दवाखान्यातुन गायब झालाय.लगेच सगळे मित्र दवाखान्याकडे रवाना झाले,गोविँद दवाखान्यात नव्हता.सगळीकडे शोधाशोध सुरु झाली कोणीतरी सांगितलं की एका तरुणाचा जंगलाच्या बाजुला मृतदेह सापडलाय तो गोविँदचा मृतदेह आहे कि नाही हे पाहायला त्यांना जावं लागलं.तिथे गेल्यावर त्याच्या कपड्यावरुन स्पष्ट दिसत होतं,की हा गोविँदच आहे,त्याच्या डोक्यावर दगड घालुन निर्घुण खुन करण्यात आला होता,काळीज पिळवटुन टाकणारं ते सत्य कसं स्वीकारु हेच कळतं नव्हतं,त्याचे मित्र,आई वडील नातेवाईक ढसाढसा रडु लागले.पत्रकार पोलीस वगैरे सर्वजण आले होते.पहाट उलटुन गेली,कोणीतरी सांगितलं की गोविँदच्या मृत्युची बातमी वर्तमानपत्रात छापुन आलीय.मित्रांनी ठरवलं कि ही बातमी कृतिकापर्यँत अजिबात पोहोचु द्यायची नाही.ते तिच्या घरी जाण्यासाठी निघाले,घरी पोहचल्यावर त्यांना दिसलं की कृतिकाचे वडील तिला दवाखान्यात नेत होते कारण कृतिकाने ती बातमी आधीच वाचली होती यांना पोचायला उशीर झाला होता.ती बेशुद्ध पडली होती तिच्या मनावर प्रचंड आघात झाला होता.उपचारानंतर कृतिका बरीझाली..गोविंद आयुष्यातुन निघुन गेलाय हे सत्य तिने आज स्वीकारलंय,पण ती आजही अबोल आहे फक्त त्याच्या आठवणीत आणि गोविँदच्या मृत्युला कारणीभुत असणारे मोकाट फिरतायेत....
मित्रांनो ही कथा वाचुन तुमच्या मनात हजार प्रश्न पडले असतील,पण या प्रश्नाची उत्तरे कोणाकडेच नाहीयेत.आणि माहीती नाही ती कधी मिळतीलही की नाही.ही कथा मांडताना मी यातली मुळ नावे बदलली आहेत...story presentar एक प्रियकर